आचार्य चाणक्य यांनी निती शास्त्रात शत्रुला पराभूत करण्याची सोपी पद्धत सांगितली आहे. 

26th Sep 2024 

Created By: Dinanath Parab

आचार्य चाणक्य यांच्यानुसार माणूस  आपलं डोकं वापरुन शत्रुला  पराभूत करु शकतो. 

26th Sep 2024 

Created By: Dinanath Parab

आचार्य चाणक्य यांच्यानुसार आमिष  अशी गोष्ट आहे, ज्याच्या आधारे शत्रुला  पराभूत करु शकतो. 

26th Sep 2024 

Created By: Dinanath Parab

शत्रुला आमिष दाखवून भरकटवता  येऊ शकतं, असं चाणक्य यांचं  निती शास्त्र सांगतं. 

26th Sep 2024 

Created By: Dinanath Parab

आचार्य चाणक्य म्हणतात आमिष दाखवल्यानंतर चुकीच्या गोष्टी सुद्धा माणसाला योग्य वाटू शकतात.

26th Sep 2024 

Created By: Dinanath Parab

आमिषामध्ये फसल्यानंतर माणसाला शत्रु सुद्धा मित्र वाटू लागतो  असं चाणक्य म्हणतात.

26th Sep 2024 

Created By: Dinanath Parab

लोभामुळे माणसाची बुद्धि भ्रष्ट होते. सर्व चुकीचे निर्णय तो घेऊ लागतो,  असं चाणक्य म्हणतात. 

26th Sep 2024 

Created By: Dinanath Parab