15 ऑक्टोबरपासून नवरात्रीला सुरूवात होणार आहे.
या काळात देवीची भक्तीभावाने पूजा केली जाते
नवरात्रीचे दिवस अत्यंत पवित्र मानले जातात
या दिवसात काही नियम पाळणे आवश्यक आहे
नवरात्रीच्या दिवसांत कांदा, लसून आणि तामसीक पदार्थ खाऊ नये
नवरात्रीत अनेकजण डाळ शिजवत नाही
नवरात्रीच्या काळात घरात स्वच्छता ठेवावी
हेसुद्धा वाचा-
'मराठी संस्कृतीचे वाटोळे करा'; बिकिनीतील फोटोंमुळे मिताली मयेकर जबरदस्त ट्रोल