Chanakya Niti : एक गोष्ट ज्यामुळे आयुष्य बरबाद होतं... चाणक्यांनी सांगितला धोका

28 September 2024

Created By : Manasi Mande

आर्य चाणक्यांनी अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या

चाणक्य नीतीत 'नास्त्यलसस्यैहिकामुष्मिकम्' असं वाक्य आहे

याचा अर्थ आळसामुळे व्यक्तीचा नाश होतो असा आहे

केवळ आळसामुळे मनुष्याचं आयुष्य बरबाद होतं

ज्या व्यक्तीला कामाबद्दल उत्साह नसतो तो मूर्ख असतो

आळसामुळे त्याला वर्तमान आणि भविष्यात यश मिळत नाही

गेलेली वेळ परत येत नाही, म्हणून सकाळी लवकर उठा

त्यामुळे आळस सोडून कामाला लागलं पाहिजे