'या' पाच गोष्टींपासून सावधान; नाहीतर संसारच मोडेल

28 September 2024

Created By : Manasi Mande

विवाहितांनी लग्नानंतर पाच गोष्टीचं पालन केलं पाहिजे

नाहीतर तुमच्या वैवाहिक आयुष्यात वादळ येऊ शकतं

एका क्षणात तुमच्या आयुष्याची माती होऊ शकते

पहिली गोष्ट म्हणजे पाठीमागे एकमेकांची निंदा करू नका

दुसरी गोष्ट म्हणजे वाद झाल्यावर जुन्या गोष्टी उकरून काढू नका

तिसरी म्हणजे मोकळेपणाने बोला, जे आहे ते समोर सांगा

चौथी गोष्ट म्हणजे जोडीदाराला जास्तीत जास्त वेळ द्या

पाचवी गोष्ट म्हणजे पूर्वीची बायको किंवा नवऱ्याशी तुलना करू नका