'या' 3 सवयींमुळे
माणूस भरपूर पैसा
कमावू शकतो.
आचार्य चाणक्यनी माणसांच्या काही सवयी सांगितल्यात. त्यामुळे तो कधीच गरीब राहत नाही.
आचार्य चाणक्यच्या मते
काही सवयींमुळे
माणूस प्रगतीच्या
शिखरावर पोहोचतो.
आचार्य चाणक्य सांगतात, माणसाला सकाळी
लवकर उठलं पाहिजे.
जो माणूस ब्रह्म मुहूर्ताला उठतो, तो इतरांपेक्षा
नेहमी पुढे असतो.
तो माणूस नेहमीच सकारात्मक असतो.
त्यामुळे प्रगती होते.
आचार्य चाणक्य सांगतात, माणसाने आपल लक्ष्य
कधी कोणाला सांगू नये.
सध्या सगळीकडे
12 th Fail चित्रपटाची
चर्चा आहे.