वाईट वेळ येण्याआधी कुठले तीन संकेत मिळतात? त्याचं वर्णन चाणक्यनी  निती शास्त्रात केलय. 

16th oct 2024

Created By: Dinanath Parab

भाजलेले की उकडलेले, कुठले  चणे खाणं जास्त फायद्याच.

15th oct 2024

Created By: Dinanath Parab

चाणक्य यांच्यानुसार घरातील समृद्धी  निघून जाण्याचे हे संकेत आहेत.

16th oct 2024

Created By: Dinanath Parab

भाजलेले की उकडलेले, कुठले  चणे खाणं जास्त फायद्याच.

15th oct 2024

Created By: Dinanath Parab

चाणक्य यांच्यानुसार घरातील तुळशीच  रोपटं सुकणं हे चांगले संकेत नाहीयत.

16th oct 2024

Created By: Dinanath Parab

ज्या घरात तुळशीच रोपटं सुकू लागतं,  तिथे अडचणींची सुरुवात होते,  असं चाणक्य म्हणतात. 

16th oct 2024

Created By: Dinanath Parab

घरात अचानक क्लेश वाढला. कुटुंबियांमधली प्रेम भावना संपू लागली, तर तो सुद्धा  अशुभ संकेत आहे. 

16th oct 2024

Created By: Dinanath Parab

तुमच्या घरात कुठल्या कारणाशिवाय वाद होत असेल, तर तो शांततेने सोडवला पाहिजे.  वाद वाढला नाही पाहिजे.

16th oct 2024

Created By: Dinanath Parab

घरात अचानक काच तुटणं हा सुद्धा अशुभ संकेत आहे. याचा अर्थ कुठलं ना कुठलं  संकट तुमच्या डोक्यावर आहे,  असं चाणक्य म्हणतात. 

16th oct 2024

Created By: Dinanath Parab