पत्नीबद्दलच्या या गोष्टी कोणालाच सांगू नका, पतीची होईल बेअब्रु

11 september 2024

Created By: Atul Kamble

आचार्य चाणक्य यांच्या मते पत्नीशी संबंधित काही गोष्टी घराच्या बाहेर जाऊ नयेत यातच पतीची भलाई

जर लग्न झालेला व्यक्ती घराबाहेर या गोष्टी सांगेल तर घराच्या सुखाला नजर लागेल

लग्न झालेल्या पुरुषाने कधीही आपल्या पत्नीची तक्रार कोणा तिसऱ्या जवळ करु नये

कोणतीही लग्न झालेली व्यक्ती ही चुक करेल त्याची आणि त्याच्या पत्नीची बेअब्रु होईल

 पती-पत्नी कितीही दु:ख झेलत असले तरी त्यांनी याची बाहेरील व्यक्तीशी चर्चा करु नये

जो व्यक्ती अशी चूक करेल तो आपली कमजोरी जाहीर करेल, याचा गैरफायदा दुसरे घेतील

असे करणे आजच्या काळात देखील पती-पत्नीच्या सन्मानाला ठेच पोहचविणारे आहे

काही गोष्टी या घरातच गुप्त ठेवणे हिताचे असते असे आचार्य चाणक्य म्हणतात