यशोदा बाळगोपाळाला दिवसभरात 8 वेळा जेवायला वाढायची

दिवसाचे आठ प्रहर यानुसार श्रीकृष्णाला 8 वेळा जेवण भरवायची

इंद्राच्या प्रकोपामुळे ब्रजवासींना वाचवण्यासाठी श्रीकृष्णाने उचलला होता गोवर्धन पर्वत

सलग सात दिवस भगवान श्रीकृष्ण पर्वत उचलून उभे होते

श्रीकृष्णाला सात दिवस राहावं लागलं होतं उपाशी

आठव्या दिवशी यशोदाने सात दिवसांचं जेवण श्रीकृष्णासमोर वाढलं

सात दिवस आणि आठ प्रहर या हिशोबाने 56 भोग लावण्यात आले

तेव्हापासूनच 56 भोगची परंपरा सुरू झाली