ममता बॅनर्जींच्या दहशतीमुळं तृणमूल काँग्रेसला सत्ता: रावसाहेब दानवे
रावसाहेब दानवे

ममता बॅनर्जींच्या दहशतीमुळं तृणमूल काँग्रेसला सत्ता: रावसाहेब दानवे

| Updated on: May 02, 2021 | 4:48 PM

केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी पश्चिम बंगालच्या निवडणूक निकालावर प्रतिक्रिया दिली आहे.

जालना: भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी पश्चिम बंगालच्या निवडणूक निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यंची दहशत असल्यानं त्यांचा विजय झाला, अशी प्रतिक्रिया रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केली.

YouTube video player

दोन नेत्यांच्या हट्टामुळे संपूर्ण देश सरणावर, शिवसेना खासदारानं भाजपला फटकारलं
Satej Patil | देशात भाजपच्या विरोधात लाट हे पश्चिम बंगालच्या निकालावरुन दिसतंय – सतेज पाटील