Video | सरकारच्या गलथान कारभारामुळे आरक्षण गेलं, प्रकाश शेंगडे यांचा आरोप

Video | सरकारच्या गलथान कारभारामुळे आरक्षण गेलं, प्रकाश शेंगडे यांचा आरोप

| Updated on: Jun 02, 2021 | 8:22 PM

Video | सरकारच्या गलथान कारभारामुळे आरक्षण गेलं, प्रकाश शेंगडे यांचा आरोप

मुंबई : राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राजकीय वातावरण तापलेलं आहे. या पार्श्वभूमीवर ओबीसींचे नेते प्रकाश शेंडगे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. सरकारच्या गलथान कारभारामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेतील अतिरिक्त ओबीसी आरक्षण रद्द झाले, असा आरोप त्यांनी केला.

 

ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी शासकीय वसतीगृह उभारण्यास मंजुरी, एक स्वप्न पूर्ण झालं : धनंजय मुंडे
Special Report | दहावी, बारावीच्या मुलांच्या भविष्याचं काय ? पाहा स्पेशल रिपोर्ट