पोलीस भरतीवेळी ही चूक टाळा, नाहीतर गोळा आऊटऑफ जाऊनही ठरणार फॉऊल, जाणून घ्या

| Updated on: Aug 27, 2024 | 6:49 PM

पोलीस भरती प्रकिया पार पडत आहे. पोलीस भरती प्रक्रियेमध्ये गोळाफेकबाबतचा एक महत्त्वाचा नियम तुम्हाला सर्वांना माहिती असायला हवा. ट्रेनिंग अॅकडमीमध्ये प्रशिक्षण घेतले असेल तर तिथल्या मार्गदर्शकांनी तुम्हाला सांगितला असेलच, पण जे स्वत: सराव करून प्रथमच भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होत आहेत. अशा उमेदवारांनी हा नियम माहिती करून घ्यावा.

1 / 5
महाराष्ट्रातील पोलीस भरती प्रकिया पार पडत आहे. काही जिल्ह्यांची पार पडली तर अजुनही  सुरू आहे. पोलीस दलामध्ये  17 हजार 471 पदांसाठी भरती प्रक्रिया पार पडत आहे.

महाराष्ट्रातील पोलीस भरती प्रकिया पार पडत आहे. काही जिल्ह्यांची पार पडली तर अजुनही सुरू आहे. पोलीस दलामध्ये 17 हजार 471 पदांसाठी भरती प्रक्रिया पार पडत आहे.

2 / 5
पोलीस भरतीसाठी राज्यभरातून तब्बल 17 लाख 76 हजार 256 अर्ज तरूण-तरूणींकडून करण्यात आले होते.त्यामुळे एक-एक गुण प्रत्येकाचं आयुष्य ठरवणारा असणारा आहे.

पोलीस भरतीसाठी राज्यभरातून तब्बल 17 लाख 76 हजार 256 अर्ज तरूण-तरूणींकडून करण्यात आले होते.त्यामुळे एक-एक गुण प्रत्येकाचं आयुष्य ठरवणारा असणारा आहे.

3 / 5
पोलीस भरतीमधील गोळा फेकमधील असा नियम आहे. ज्यामुळे तुम्ही गोळा आऊटऑफ टाकूनही तुम्ही ती एक चूक केली तर तो फॉऊल ठरू शकतो.

पोलीस भरतीमधील गोळा फेकमधील असा नियम आहे. ज्यामुळे तुम्ही गोळा आऊटऑफ टाकूनही तुम्ही ती एक चूक केली तर तो फॉऊल ठरू शकतो.

4 / 5
हा नियम म्हणजे तुम्ही गोळा टाकण्यासाठी रिंगणात उतरल्यावर गोळा फेकून झाल्यावर बाहेर पडताना रिंगणाच्या बाजूल दोन रेषा आहेत. त्या रेषांच्या समोरून बाहेर पडायचे नाही.

हा नियम म्हणजे तुम्ही गोळा टाकण्यासाठी रिंगणात उतरल्यावर गोळा फेकून झाल्यावर बाहेर पडताना रिंगणाच्या बाजूल दोन रेषा आहेत. त्या रेषांच्या समोरून बाहेर पडायचे नाही.

5 / 5
जर तुम्ही गोळा आऊट ऑफ म्हणजे 8.5 मीटर अंतराच्या पुढे गोळा फेकावा लागतो. तुम्ही गोळा टाकून झाल्यावर रिंगणाच्या मागील बाजूने बाहेर यायला हवे. जर तुम्ही ही काळजी नाही घेतली तर वर्षेभराच्या मेहनतीवर पाणी फेरलं जावू शकतं.

जर तुम्ही गोळा आऊट ऑफ म्हणजे 8.5 मीटर अंतराच्या पुढे गोळा फेकावा लागतो. तुम्ही गोळा टाकून झाल्यावर रिंगणाच्या मागील बाजूने बाहेर यायला हवे. जर तुम्ही ही काळजी नाही घेतली तर वर्षेभराच्या मेहनतीवर पाणी फेरलं जावू शकतं.