बदाम या पद्धतीने खाल्ले तर ठरेल विष, सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी म्हटले दारुपेक्षा धोकादायक ठरले असे खाणे
प्रथिने, फायबर, व्हिटॅमिन ई आणि मॅग्नेशियमसारखे अनेक पोषक घटक बदामामध्ये असतात. त्यामुळे अनेक जण नियमित बदामाचे सेवन करत असतात. बदाम खाल्यामुळे मेंदू तीक्ष्ण होत असतो. मुलांची स्मरणशक्ती सुधारण्यासाठी त्यांना बदाम खायला दिले जातात. परंतु बदाम कसे खावे? याबाबत सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.