पत्नीत असतील हे 3 गुण तर कुटुंबांचं वाटोळं होणारच; आर्य चाणक्य म्हणतात अशा बायकोपासून दूर राहण्यातच भलं

| Updated on: Oct 27, 2024 | 4:49 PM

लग्नानंतर पतीच्या तुलनेत पत्नीची जबाबदारी अनेक पटींनी वाढते, पत्नी गुणवान असेल तर ती आपल्या संपूर्ण कुंटुंबाचा उद्धार करते. तिच्यामुळे घरात कायम सुख,शांती राहाते असं आर्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य निती या ग्रथांमध्ये म्हटलं आहे.

1 / 7
लग्नानंतर पतीच्या तुलनेत पत्नीची जबाबदारी अनेक पटींनी वाढते, पत्नी गुणवान असेल तर ती आपल्या संपूर्ण कुंटुंबाचा उद्धार करते. तिच्यामुळे घरात कायम सुख,शांती राहाते असं आर्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य निती या ग्रथांमध्ये म्हटलं आहे.

लग्नानंतर पतीच्या तुलनेत पत्नीची जबाबदारी अनेक पटींनी वाढते, पत्नी गुणवान असेल तर ती आपल्या संपूर्ण कुंटुंबाचा उद्धार करते. तिच्यामुळे घरात कायम सुख,शांती राहाते असं आर्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य निती या ग्रथांमध्ये म्हटलं आहे.

2 / 7
मात्र याच ग्रथांमध्ये आर्य चाणक्य यांनी पत्नीच्या तीन अशा सवयी सांगितल्या आहेत, त्या जर कोणत्याही स्त्रीमध्ये असतील तर तिचे नवऱ्यावर कितीही प्रेम असले तरी ते घर उद्ध्वस होतं असं आर्य चाणक्य सांगतात.

मात्र याच ग्रथांमध्ये आर्य चाणक्य यांनी पत्नीच्या तीन अशा सवयी सांगितल्या आहेत, त्या जर कोणत्याही स्त्रीमध्ये असतील तर तिचे नवऱ्यावर कितीही प्रेम असले तरी ते घर उद्ध्वस होतं असं आर्य चाणक्य सांगतात.

3 / 7
आर्य चाणक्य म्हणातत की जर तुमच्याही पत्नीमध्ये हे गुण असतील तर तिच्यापासून वेगळ राहण्यातच तुमचं हीत आहे, या तीन गुणांविषयी आज आपण माहिती घेणार आहोत.

आर्य चाणक्य म्हणातत की जर तुमच्याही पत्नीमध्ये हे गुण असतील तर तिच्यापासून वेगळ राहण्यातच तुमचं हीत आहे, या तीन गुणांविषयी आज आपण माहिती घेणार आहोत.

4 / 7
आर्य चाणक्य म्हणतात की ज्या स्त्रीचा आपल्या जीभेवर ताबा नाही, कोणताही विचार न करता बोलते, नेहमी भांडते अशा पत्नीमुळे घराचं नुकसान होतं. त्यामुळे अशा पत्नीचा त्याग करावा.

आर्य चाणक्य म्हणतात की ज्या स्त्रीचा आपल्या जीभेवर ताबा नाही, कोणताही विचार न करता बोलते, नेहमी भांडते अशा पत्नीमुळे घराचं नुकसान होतं. त्यामुळे अशा पत्नीचा त्याग करावा.

5 / 7
पुढे बोलताना आर्य चाणक्य म्हणतात की, जी स्त्री आधी कोणतीही गोष्ट समजून घेण्यापूर्वीच भांडते तिच्यामुळे घराचं घरपण टिकत नाही. राग येण ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. मात्र घराच्या भल्यासाठी नेहमी शांत राहणं योग्य असतं. जर तुमचीही बायको भांडखोर असेल तर तिचा त्याग करणे योग्य आहे.

पुढे बोलताना आर्य चाणक्य म्हणतात की, जी स्त्री आधी कोणतीही गोष्ट समजून घेण्यापूर्वीच भांडते तिच्यामुळे घराचं घरपण टिकत नाही. राग येण ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. मात्र घराच्या भल्यासाठी नेहमी शांत राहणं योग्य असतं. जर तुमचीही बायको भांडखोर असेल तर तिचा त्याग करणे योग्य आहे.

6 / 7
चाणक्य यांनी पत्नीचा तिसरा वाईट गुण सांगितला आहे, तो म्हणजे ज्या स्त्रीमुळे घरात नेहमी अशांती राहाते त्या पत्नीचा त्याग करावा. पत्नीच्या या गुणामुळे संपूर्ण पिढीचं नुकसान होऊ शकतं असं चाणक्य सांगतात.

चाणक्य यांनी पत्नीचा तिसरा वाईट गुण सांगितला आहे, तो म्हणजे ज्या स्त्रीमुळे घरात नेहमी अशांती राहाते त्या पत्नीचा त्याग करावा. पत्नीच्या या गुणामुळे संपूर्ण पिढीचं नुकसान होऊ शकतं असं चाणक्य सांगतात.

7 / 7
आर्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य निती या जगप्रसिद्ध पुस्तकात अनेक नितीपर विचार सांगितले आहेत. (टीप वरील माहिती ही आर्य चाणक्य यांच्या चाणक्य निती या ग्रथांमधून घेतली आहे,केवळ माहिती देणं हाच या बातमीचा उद्देश आहे. )

आर्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य निती या जगप्रसिद्ध पुस्तकात अनेक नितीपर विचार सांगितले आहेत. (टीप वरील माहिती ही आर्य चाणक्य यांच्या चाणक्य निती या ग्रथांमधून घेतली आहे,केवळ माहिती देणं हाच या बातमीचा उद्देश आहे. )