पाण्याचे अद्भुत उपाय.. कोणतं पाणी कोणत्या अडचणींसाठी उपयुक्त?

| Updated on: Oct 09, 2024 | 2:11 PM

डॉक्टर कायम अधिक पाणी पिण्याचा सल्ला देत असतात. पाणी प्यायल्याने शरीरातील द्रवपदार्थांचे संतुलन राखण्यास मदत होते. पाणी प्यायल्यामुळे अनेक आजार दूर होतात आणि पाण्यामुळे त्वचा सुंदर राहण्यास मदत होते. तर आज जाणून घेऊ कोणतं पाणी कोणत्या अडचणींसाठी उपयुक्त ठरू शकतं. पण तुम्हाला कोणता आजार असेल तर, घरगुती उपाय करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या...

1 / 5
आल्याचं पाणी - आल्याचं पाणी प्यायल्यामुळे शरीरावर असलेली सूज कमी होते. कर्करोग. हृदय रोह आणि मधुमेह यांसारख्या आजारांचा धोका कमी होतो.

आल्याचं पाणी - आल्याचं पाणी प्यायल्यामुळे शरीरावर असलेली सूज कमी होते. कर्करोग. हृदय रोह आणि मधुमेह यांसारख्या आजारांचा धोका कमी होतो.

2 / 5
लिंबू पाणी - लिंबू पाणी प्यायल्यामुळे त्वचा निरोगी राहते. बेली फॅट कमी होतो. प्रतिकारशक्ती वाढते. व्हिटॅमिन C साठी देखील लिंबू पाणी योग्य पर्याय आहे..

लिंबू पाणी - लिंबू पाणी प्यायल्यामुळे त्वचा निरोगी राहते. बेली फॅट कमी होतो. प्रतिकारशक्ती वाढते. व्हिटॅमिन C साठी देखील लिंबू पाणी योग्य पर्याय आहे..

3 / 5
पाण्याचे अद्भुत उपाय.. कोणतं पाणी कोणत्या अडचणींसाठी उपयुक्त?

4 / 5
तांदळाचे पाणी - तांदळाच्या पाण्यामुळे केस निरोगी राहतात. उर्जा वाढते, त्वचा चमकदार होते आणि अकाली वृद्धत्व रोखण्यास मदत होते.

तांदळाचे पाणी - तांदळाच्या पाण्यामुळे केस निरोगी राहतात. उर्जा वाढते, त्वचा चमकदार होते आणि अकाली वृद्धत्व रोखण्यास मदत होते.

5 / 5
सौफचं पाणी - मासिक पाळी साठी सौफचं पाणी उत्तम उपाय आहे. सौफच्या पाण्यामुळे वजन कमी होतं. शिवाय शरीरावर असलेली सूज कमी होते.

सौफचं पाणी - मासिक पाळी साठी सौफचं पाणी उत्तम उपाय आहे. सौफच्या पाण्यामुळे वजन कमी होतं. शिवाय शरीरावर असलेली सूज कमी होते.