Ambadas Danve: महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याचा भाजपाचा डाव, महापालिका निवडणुकांवरुन दानवेंचा आरोप

एवढेच नाहीतर मुंबईला महाराष्ट्रापासून आणि विदर्भ वेगळा करण्यासाठी भाजप कोणत्याही स्तराला जाऊ शकते हे सर्व मुंबईकरांना माहिती आहे. त्यामुळे अशा दाव्यांचा मुंबईकरांवर परिणाम होणार नाही. सर्वकाही राजकीय स्वार्थ साधण्यासाठीची धडपड असल्याचा आरोप दानवे यांनी केला आहे.

Ambadas Danve: महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याचा भाजपाचा डाव, महापालिका निवडणुकांवरुन दानवेंचा आरोप
| Updated on: Aug 20, 2022 | 7:44 PM

मुंबई : दहीहंडीचा उत्सवापासून खऱ्या अर्थाने महापालिका निवडणुकांना सुरवात झाली असेत चित्र सध्याच्या आरोप-प्रत्यारोपावरुन दिसून येऊ लागले आहे. मुंबई महापालिकेत यंदाच्या निवडणुकानंतर भाजपाचाच महापौर असणार असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तर यावर शिवसेनेकडूनही टीकास्त्र सुरु झाले आहे. महापालिकेत भाजपाचा महापौर हे भाजपाचे 25 वर्षापासूनचे स्वप्न आहे. ते यंदा स्वप्नच राहणार असा टोला आंबादास दानवे यांनी लगावला आहे. तर दुसरीकडे मुंबईचे महत्व कमी करण्याच्या अनुशंगाने सर्वकाही घडवून आणण्याचा प्रयत्न भाजपाचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. एवढेच नाहीतर मुंबईला महाराष्ट्रापासून आणि विदर्भ वेगळा करण्यासाठी भाजप कोणत्याही स्तराला जाऊ शकते हे सर्व मुंबईकरांना माहिती आहे. त्यामुळे अशा दाव्यांचा मुंबईकरांवर परिणाम होणार नाही. सर्वकाही राजकीय स्वार्थ साधण्यासाठीची धडपड असल्याचा आरोप दानवे यांनी केला आहे.

Follow us
बंदी झुगारत कर्जत-जामखेड SRPF केंद्राचं रोहित पवार यांनी केलं उद्घाटन
बंदी झुगारत कर्जत-जामखेड SRPF केंद्राचं रोहित पवार यांनी केलं उद्घाटन.
'शिवरायाचा पुतळा प्रकरणात तिसऱ्या आरोपीपर्यंत... ,' काय म्हणाले नाईक ?
'शिवरायाचा पुतळा प्रकरणात तिसऱ्या आरोपीपर्यंत... ,' काय म्हणाले नाईक ?.
हेही नको आणि तेही नको, नवा विचार घेऊन परिवर्तन महाशक्ती आघाडी स्थापन
हेही नको आणि तेही नको, नवा विचार घेऊन परिवर्तन महाशक्ती आघाडी स्थापन.
मुंबईत काल सरकारचा एकही प्रतिनिधी रस्त्यावर नव्हता, आदित्य बरसले
मुंबईत काल सरकारचा एकही प्रतिनिधी रस्त्यावर नव्हता, आदित्य बरसले.
कोकणातील तीन विधानसभा जागांवरुन महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरु
कोकणातील तीन विधानसभा जागांवरुन महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरु.
राऊत यांच्यात हिंमत असेल तर सुप्रीम कोर्टात जाऊन...काय म्हणाले किरीट
राऊत यांच्यात हिंमत असेल तर सुप्रीम कोर्टात जाऊन...काय म्हणाले किरीट.
त्यांनी 15 वर्षांची शिक्षा ठोठावली तरी मी थांबणार नाही - संजय राऊत
त्यांनी 15 वर्षांची शिक्षा ठोठावली तरी मी थांबणार नाही - संजय राऊत.
खासदार संजय राऊत यांना मानहानी प्रकरणात कोर्टाने सुनावली शिक्षा
खासदार संजय राऊत यांना मानहानी प्रकरणात कोर्टाने सुनावली शिक्षा.
बच्चू कडू यांचं मंत्रालयासमोर भर पावसात आंदोलन, मागण्या नेमक्या काय?
बच्चू कडू यांचं मंत्रालयासमोर भर पावसात आंदोलन, मागण्या नेमक्या काय?.
मुंबईत धुव्वाधार, रेड अलर्ट अन् मुसळधार पावसामुळे सर्व शाळांना सुट्टी
मुंबईत धुव्वाधार, रेड अलर्ट अन् मुसळधार पावसामुळे सर्व शाळांना सुट्टी.