Video | सरकारच्या गलथान कारभारामुळे आरक्षण गेलं, प्रकाश शेंगडे यांचा आरोप
Video | सरकारच्या गलथान कारभारामुळे आरक्षण गेलं, प्रकाश शेंगडे यांचा आरोप
मुंबई : राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राजकीय वातावरण तापलेलं आहे. या पार्श्वभूमीवर ओबीसींचे नेते प्रकाश शेंडगे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. सरकारच्या गलथान कारभारामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेतील अतिरिक्त ओबीसी आरक्षण रद्द झाले, असा आरोप त्यांनी केला.
Latest Videos

साईबाबांच्या पालखी सोहळ्यात आदित्य ठाकरेंना ढोल वाजवण्याचा मोह अनावर

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपूरात जोरदार बॅनरबाजी

महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...

'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
