video | ‘धर्मांतरानंतरही आदिवासींचे आरक्षण लाटल्याची घटना उघड, तर गुन्हे दाखल करु…,’ लोढा यांनी स्पष्टच सांगितले

धर्मांतर केलेले हे विद्यार्थी आयटीआय प्रशिक्षणार्थी म्हणून आदिवासी सवलतींचा लाभ घेत असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. याबाबत आणखी पुरावे शोधणे सुरु आहे. त्यानंतर पोलिसांत गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली आहे.

video | 'धर्मांतरानंतरही आदिवासींचे आरक्षण लाटल्याची घटना उघड, तर गुन्हे दाखल करु...,' लोढा यांनी स्पष्टच सांगितले
| Updated on: Mar 02, 2024 | 3:13 PM

मुंबई | 2 मार्च 2024 : आदिवासी समाजातून धर्मांतर केल्यानंतरही आदिवासींच्या सवलती लाटल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात नागपूर अधिवेशनात चौकशीसाठी समिती नेमण्यात आली होती. या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या समितीच्या अहवालातून ही धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.या समितीच्या चौकशीनंतर एकूण 257 जणांनी धर्मांतरानंतरही सवलती घेतल्याचे उघडकीस आले आहे. यामुळे आदिवासीच्या हक्कावर गदा आली असून त्यांना याचा फटका बसल्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले. या 257 प्रकरणात आपण कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना केली आहे. या केसमध्ये आणखी पुरावे सापडल्यास पोलिसांकडे गुन्हाही दाखल करण्यात येणार असल्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.

Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.