मुंबईच्या या दुरावस्थेला प्रशासनच जबाबादार – वडेट्टीवार संतापले

रविवार रात्रीपासून सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण मुंबईचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. सखल भागात साचलेलं , घरात शिरलेलं पाणी यामुळे नागरिक त्रस्त झाले. सतत धावणारी मुंबई पावसामुळे ठप्प झालू असून याच मुद्यावरून विरोधकांनी सरकारवर टीका केली आहे.

मुंबईच्या या दुरावस्थेला प्रशासनच जबाबादार - वडेट्टीवार संतापले
| Updated on: Jul 08, 2024 | 11:45 AM

रविवार रात्रीपासून सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण मुंबईचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. सखल भागात साचलेलं , घरात शिरलेलं पाणी यामुळे नागरिक त्रस्त झाले. तर रेल्वे ट्रॅक्सवरही पाणी आल्यामुळे मुंबईकरांची लाईफलाइन असलेली लोकलसेवा ठप्प झाल्याने कामावर निघालेले लोक मध्येच अडकले. स्टेशनवर, बसमध्ये तोबा गर्दी झाला, वाहतूक कोंडीही दिसत आहे. सतत धावणारी मुंबई पावसामुळे ठप्प झालू असून याच मुद्यावरून विरोधकांनी सरकारवर टीका केली आहे. आज मुंबईची जी दुरावस्था झाली आहे, त्यासाठी आत्ताचे सत्ताधारी आणि मुंबईच प्रशासन कारणीभूत आहेत अशी टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. या सरकारला व्यवस्थापनच जमत नाही ना. जर पावसामुळे राज्याचे मंत्रीच अडकत असतील तर सामान्य जनतेचे काय हाल होत असतील ? अपयशी सरकार अशी या सरकारची ओळख निर्माण झालेली आहे, अशा शब्दांत वडेट्टीवार यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं.

Follow us
भाजपचे राजेंद्र गावित,शरद पवार गटाचे उदयसिंग पाडवी विधानसभेसाठी इच्छूक
भाजपचे राजेंद्र गावित,शरद पवार गटाचे उदयसिंग पाडवी विधानसभेसाठी इच्छूक.
भाजपला झटका, जम्मू-काश्मीर अन् हरियाणात काँग्रेसची सत्ता?
भाजपला झटका, जम्मू-काश्मीर अन् हरियाणात काँग्रेसची सत्ता?.
दादांनी शरद पवारांना डिवचलं, 'ऐकतंच नाही, सत्तरी झाली तरी हट्टीपणा...'
दादांनी शरद पवारांना डिवचलं, 'ऐकतंच नाही, सत्तरी झाली तरी हट्टीपणा...'.
देवेंद्र फडणवीस रात्री येऊन ठाकरेंना भेटले ? काय म्हणाले राऊत ?
देवेंद्र फडणवीस रात्री येऊन ठाकरेंना भेटले ? काय म्हणाले राऊत ?.
कॉंग्रेस देशातील सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पार्टी - नरेंद्र मोदी
कॉंग्रेस देशातील सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पार्टी - नरेंद्र मोदी.
उद्धव यांचा इगो दुखावल्याने मेट्रोचं काम थांबलं, फडणवीस यांचा आरोप
उद्धव यांचा इगो दुखावल्याने मेट्रोचं काम थांबलं, फडणवीस यांचा आरोप.
चार दिवस सासूचे,पण सुनेचं चार दिवस यायचे की नाही, काय म्हणाले अजितदादा
चार दिवस सासूचे,पण सुनेचं चार दिवस यायचे की नाही, काय म्हणाले अजितदादा.
पवार यांनी बेजबाबदार विधानं करणे थांबवावे, लक्ष्मण हाके यांची मागणी
पवार यांनी बेजबाबदार विधानं करणे थांबवावे, लक्ष्मण हाके यांची मागणी.
'कोणी माई का लाल लाडकी बहीण योजना...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे
'कोणी माई का लाल लाडकी बहीण योजना...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे.
कॉंग्रेस तरुणांना ड्रग्जच्या नशेत ढकलत आहे, मोदींनी केला मोठा आरोप
कॉंग्रेस तरुणांना ड्रग्जच्या नशेत ढकलत आहे, मोदींनी केला मोठा आरोप.