अवकाळी-गारपिटीने शेतकऱ्यांच्या तोंडातील घास‎ हिरावला, मोठं नुकसान

शुक्रवारी नंदुरबार शहरासह ठाणेपाडा परिसरात जोरदार गारपीट झाली. ठाणेपाडा परिसरात ढगांचा गडगडाट व विजांचा‎ कडकडाटासह पाऊस पडला

अवकाळी-गारपिटीने शेतकऱ्यांच्या तोंडातील घास‎ हिरावला, मोठं नुकसान
| Updated on: Mar 18, 2023 | 8:25 AM

नंदुरबार : राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसासह गारपिटीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. तर नंदुरबार जिल्ह्यातही १७ मार्च रोजी‎ वादळासह हलका पाऊस‎ पडण्याची शक्यता वर्तवण्यात‎ आली होती. त्यानुसार जिल्ह्यात अवकाळी पाऊसाने हजेरी लावली. सगल चार वेळा पावसाने हजेरी लावल्याने अनेक ठिकाणी शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. शुक्रवारी नंदुरबार शहरासह ठाणेपाडा परिसरात जोरदार गारपीट झाली. ठाणेपाडा परिसरात ढगांचा गडगडाट व विजांचा‎ कडकडाटासह पाऊस पडला.‎ अनेक ठिकाणी गारांचा पाऊस‎ झाला. पुन्हा‎ अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्याने शेतकरी हवालदील झाला आहे.‎ यंदाच्या बेमोसमी पावसामुळे‎ शेतकऱ्यांच्या तोंडातील घास‎ हिरावला गेल्याने शेतकऱ्यांचे‎ अर्थचक्र कोलमडले आहे.‎ तर अवकाळी पावसाने‎ गहू,मक्का, हरभरा, तूर, कपास‎ आधी पिकांचे नुकसान झाले आहे.

Follow us
वरळीत तिहेरी लढत, शिंदेंकडून मोठा ट्विस्ट थेट आदित्यला घेरणार देवरा
वरळीत तिहेरी लढत, शिंदेंकडून मोठा ट्विस्ट थेट आदित्यला घेरणार देवरा.
'ते स्वतः जिंकतील का याची शाश्वती नाही...', रवी राणांचा कडूंवर निशाणा
'ते स्वतः जिंकतील का याची शाश्वती नाही...', रवी राणांचा कडूंवर निशाणा.
'मला कायदा कळतो, न्यायालयीन लढाई...', संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
'मला कायदा कळतो, न्यायालयीन लढाई...', संजय राऊत नेमकं काय म्हणाले?.
'राऊतांना ठाकरे कुटुंबाशी देणघेण नाही, त्यांना संपवण्याचा विढा उचलला'
'राऊतांना ठाकरे कुटुंबाशी देणघेण नाही, त्यांना संपवण्याचा विढा उचलला'.
निवडणुकीनंतर 'लाडकी बहीण' योजना बंद होणार? बघा काय म्हणाले शिंदे?
निवडणुकीनंतर 'लाडकी बहीण' योजना बंद होणार? बघा काय म्हणाले शिंदे?.
'मालक मालकच राहिले, मात्र ...',NCPचे उमेदवार महेश कोठेंची कोणावर टीका?
'मालक मालकच राहिले, मात्र ...',NCPचे उमेदवार महेश कोठेंची कोणावर टीका?.
'मैंने मेरा बाप खोया है, और...', उमेदवारी मिळताच झिशान सिद्दीकी भावूक
'मैंने मेरा बाप खोया है, और...', उमेदवारी मिळताच झिशान सिद्दीकी भावूक.
राज्यात पुन्हा एकदा महायुती येणार? काय म्हणाल्या अमृता फडणवीस?
राज्यात पुन्हा एकदा महायुती येणार? काय म्हणाल्या अमृता फडणवीस?.
कंठ दाटला, डोळे पाणावले...जरांगे झाले भावूक; म्हणाले, 'लढा थांबता...'
कंठ दाटला, डोळे पाणावले...जरांगे झाले भावूक; म्हणाले, 'लढा थांबता...'.
यंदा राष्ट्रवादी vs राष्ट्रवादी लढत, ‘या’ मतदारसंघात येणार आमने-सामने
यंदा राष्ट्रवादी vs राष्ट्रवादी लढत, ‘या’ मतदारसंघात येणार आमने-सामने.