Nagpur Narsala Gaon | वैदू समाजातील 15 कुटंबांना गावातून हकलण्याचा डाव, नरसाळा ग्रामपंचायतीचा ठराव
‘दुसऱ्या जातीचे आणि राहणीमान नीट नसल्याने गावातून हाकलण्याचा डाव’करण्यात आला आहे.
नुकतीच एक धक्कादायक बातमी समोर येतेय. नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील नरसाळा इथे ही घटना घडली आहे. मौदा तालुक्यातील नरसाळा गावातील 15 वैदु कुटुंबांना गावातून हाकलून देण्यात आलं आहे. 15 वैदू समाजातील 75 जणांना गावातून हाकलण्यासाठी ग्रामपंचायतीनं पारीत केलं ठरावं. ‘दुसऱ्या जातीचे आणि राहणीमान नीट नसल्याने गावातून हाकलण्याचा डाव’करण्यात आला आहे. संविधानिक मानवाधिकाराचं हनन होत असताना प्रशासन गप्प? का असे अनेक प्रश्न इथे निर्माण होत आहेत. 10 वर्षांपासून वैदू समाजाचे लोक राहतात या गावात राहतात. गावोगावी भटकंती करुन जडीबूटी विकणारा वैदू समाज आहे. वैदू समाजाचे ना राशन कार्ड ना मुलांना शाळेत शिक्षण. आता प्रशासन यावर काय निर्णय घेणार हे महत्वाचं आहे.

ईडी कार्यालयाबाहेर कॉंग्रेसचं आंदोलन; खासदार वर्षा गायकवाड जखमी

ATM: प्रवास करताना पैसे संपले तरी आता धावत्या रेल्वेत पैसे काढता येणार

वाघ्याच्या वादात पडळकरांची उडी, पवारांवर टीकास्त्र तर उदयनराजेंबद्दल..

'दारात आलेल्या कुत्र्याला..', भिडेंच्या आडून राजू पाटलांचा टोला कोणाला
