सत्तेत असणाऱ्या भाजप-शिंदे गटात रेल्वे स्थानकाच्या नावावरून वाद; काय आहे प्रकरण?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 2016 मध्ये नवी मुंबईतील ऐरोली-कळवा एलिव्हेटेड पुल आणि दिघा रेल्वे स्थानक उभारण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला होता. एमआरव्हीसीच्या माध्यमातून दिघा रेल्वे स्थानकाचे कामाची पूर्तता झाली आहे.

सत्तेत असणाऱ्या भाजप-शिंदे गटात रेल्वे स्थानकाच्या नावावरून वाद; काय आहे प्रकरण?
| Updated on: Apr 27, 2023 | 10:28 AM

मुंबई : ठाणे आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या ट्रान्स हार्बर मार्गावरील दिघा रेल्वे स्थानकाचे नाव बदलून दिघे ठेवण्यात आले आहे. यावरून मुळ ओळख न पुसता आहे तेच नाव देण्यात यावं अशी मागणी स्थानिकांची असताना त्यावरून आता राजकारण सुरू झाले आहे. या स्थानकाचे नाव बदलण्यावरून भाजप आणि शिंदे गटामध्येच आता वाद होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 2016 मध्ये नवी मुंबईतील ऐरोली-कळवा एलिव्हेटेड पुल आणि दिघा रेल्वे स्थानक उभारण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला होता. याचदरम्यान दिघा की दीघे? यावरून आता वाद सुरू आहे. तर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांनी नाव कोणतेही असो जनतेसाठी रेल्वे स्थानक तात्काळ सुरू करा अशी मागणी केली आहे. तर भाजपमध्ये दाखल झालेले माजी स्थायी समिती सभापती नवीन गवते यांनी ‘दिघागांव’ची ओळख पुसली जाऊ देणार नाही, अशी भूमिका घेत दिघागाव हे नाव न दिल्यास उदघाटन होऊ देणार नाही, असा इशारा दिला आहे. तर जिल्हाधिकारी यांच्यासह रेल्वे बोर्डाने दिघे रेल्वे स्थानक नाव ठेवून नव्या वादाला तोंड फोडले आहे.

Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.