Video | कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी नंदूरबारच्या आदिवासी कुटुंबाची घेतली भेट

कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी काढलेली 'भारत जोडो न्याय यात्रा' तिच्या अंतिम टप्प्यात आहे. नंदूरबार जिल्ह्यात ही यात्रा पोहचली असून यावेळी राहुल गांधी यांनी एका आदिवासी कुटुंबाची भेट घेतली आणि त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या.

Video | कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी नंदूरबारच्या आदिवासी कुटुंबाची घेतली भेट
| Updated on: Mar 14, 2024 | 8:04 PM

नंदुरबार | 14 मार्च 2024 : कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ अंतिम टप्प्यात महाराष्ट्राच्या नंदुरबार जिल्ह्यात पोहचली आहे. नंदूरबार जिल्हा एकेकाळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. या आदिवासी जिल्ह्यात राहुल गांधी यांनी रतीबाई भिल यांच्या घरी अचानक भेट दिली. त्यांनी यावेळी कॉंग्रेसचे सरकार आल्यास महिलांना एक लाख रुपये देण्याची योजना सांगितली. तसेच या आदिवासी कुटुंबाला काय अडचणींचा सामना करावा लागतो. महिन्याला किती कमाई होते ? असे प्रश्न विचारले. आदिवासींना जात प्रमाणपत्र मिळण्यास खुप अडचणी येत असल्याचे या कुटुंबातील मुलाने सांगितले. तसेच पाण्याची टंचाई आणि वाढत्या महागाईने जर कोणी आजारी पडले तर उधारीने पैसे घेऊन उपचार करावे लागत असल्याचे रतीबाई भिल यांनी सांगितले.

Follow us
देवेंद्र फडणवीस रात्री येऊन ठाकरेंना भेटले ? काय म्हणाले राऊत ?
देवेंद्र फडणवीस रात्री येऊन ठाकरेंना भेटले ? काय म्हणाले राऊत ?.
कॉंग्रेस देशातील सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पार्टी - नरेंद्र मोदी
कॉंग्रेस देशातील सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पार्टी - नरेंद्र मोदी.
उद्धव यांचा इगो दुखावल्याने मेट्रोचं काम थांबलं, फडणवीस यांचा आरोप
उद्धव यांचा इगो दुखावल्याने मेट्रोचं काम थांबलं, फडणवीस यांचा आरोप.
चार दिवस सासूचे,पण सुनेचं चार दिवस यायचे की नाही, काय म्हणाले अजितदादा
चार दिवस सासूचे,पण सुनेचं चार दिवस यायचे की नाही, काय म्हणाले अजितदादा.
पवार यांनी बेजबाबदार विधानं करणे थांबवावे, लक्ष्मण हाके यांची मागणी
पवार यांनी बेजबाबदार विधानं करणे थांबवावे, लक्ष्मण हाके यांची मागणी.
'कोणी माई का लाल लाडकी बहीण योजना...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे
'कोणी माई का लाल लाडकी बहीण योजना...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे.
कॉंग्रेस तरुणांना ड्रग्जच्या नशेत ढकलत आहे, मोदींनी केला मोठा आरोप
कॉंग्रेस तरुणांना ड्रग्जच्या नशेत ढकलत आहे, मोदींनी केला मोठा आरोप.
अग्निवीर म्हणजे पेन्शन संपविण्याची योजना, राहुल गांधी यांची टीका
अग्निवीर म्हणजे पेन्शन संपविण्याची योजना, राहुल गांधी यांची टीका.
येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे
येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे.
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई.