Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Soybean : शेतकऱ्यांचं हजारो क्विंटल सोयाबीन घरातचं, भाव वाढीची आशा, मात्र किती दिवस वाट पाहवी हा प्रश्न

मागील दोन दिवसापासून सोयाबीनचे दर पुन्हा दोनशे रुपयांनी कमी होऊन आता थेट पाच हजार पर्यंत येऊन पोहोचल्याने सोयाबीन ठेवावा की विकावं असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

Soybean : शेतकऱ्यांचं हजारो क्विंटल सोयाबीन घरातचं, भाव वाढीची आशा, मात्र किती दिवस वाट पाहवी हा प्रश्न
soybeanImage Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: Jan 29, 2023 | 9:39 AM

सुरेंद्रकुमार आकोडे, अमरावती : गेल्यावर्षी या दिवसात सोयाबीनला (soybean) 7 हजार रुपयापर्यंत दर होता, मागील तीन महिन्यांपासून सातत्याने सोयाबीन दर कमी होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना (farmer) दर वाढीची आशा आहे. राज्यातील शेतकऱ्यांचे हजारो क्विंटल सोयाबीन घरातचं पडून असल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. शेतकऱ्यांनी अजून दर वाढीची किती दिवस वाट पहावी असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. सध्याचा दर पाच हजार असल्यामुळे शेतकऱ्यांचं अधिक नुकसान (crop damage) होणार आहे.

मागील वर्षी याच महिन्यात सोयाबीनचे दर 7 हजार पर्यंत जाऊन पोहोचले असताना, आता गेल्या तीन महिन्यापासून सातत्याने सोयाबीन दर अधिकाधिक कमी होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सोयाबीनच्या दरवाढीची आशा असून अमरावती जिल्ह्यसह राज्यातील हजारो क्विंटल सोयाबीन शेतकऱ्यांच्या घरातच पडून असल्याने सोयाबीन घरी ठेवावा की विकावं असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा आहे. सोयाबीनची पेरणी,काढणी करेपर्यंत शेतकऱ्यांनी हजारो रुपये आपल्या पिकांवर खर्च केली.त्यामध्ये महागडे बी बियाणे ,औषधे,फवारणी,खत व्यवस्थापन केली.

हे सुद्धा वाचा

मात्र आता गेल्या चार महिन्यापासून सोयाबीन शेतकऱ्यांच्या घरात पडून असल्याने समोरचा आर्थिक व्यवहार कसा करावा असा प्रश्न आता शेतकऱ्यांपुढे उभा आहे.मागील दोन दिवसापासून सोयाबीनचे दर पुन्हा दोनशे रुपयांनी कमी होऊन आता थेट पाच हजार पर्यंत येऊन पोहोचल्याने सोयाबीन ठेवावा की विकावं असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

'हात पुढे कराल आणि भविष्यात..', योगेश कदम यांचा राज ठाकरेंना सल्ला
'हात पुढे कराल आणि भविष्यात..', योगेश कदम यांचा राज ठाकरेंना सल्ला.
बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे
बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे.
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने.
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम.
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी.
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले.
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी.
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे.
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला.