भीमराव गवळी

भीमराव गवळी

न्यूज एडिटर, टीव्ही 9 मराठी डिजीटल - TV9 Marathi

bhimrao.gawali@tv9.com

सेंट झेवियर्स मास कम्युनिकेशनमधून पत्रकारितेचा डिप्लोमा. गेल्या 23 वर्षापासून पत्रकारितेत आहेत. दैनिक ‘संध्याकाळ’, ‘लोकनायक’, ‘सम्राट’, ‘सामना’त उपसंपादक आणि ‘महाराष्ट्र टाईम्स डॉट कॉम’मध्ये वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम पाहिले आहे. दैनिक ‘सामना’साठी 6 वर्ष मुंबई महापालिकेचं वार्तांकन. ‘सामना’साठी मुंबई आणि नागपूर अधिवेशन आणि शिवसेनेचंही वार्तांकन. नागरी, वंचित समूहाच्या समस्या आणि राजकीय बातमीदारीवर अधिक भर. ‘आंबेडकरी कलावंत’ या पुस्तकाचे लेखक. सप्टेंबर 2020पासून ‘टीव्ही 9 मराठी’मध्ये कार्यरत.

Read More
Follow On:
राणे यांना बाळासाहेब ठाकरे का म्हणाले होते वाघ?; राज ठाकरे यांनी सांगितलेला किस्सा काय?

राणे यांना बाळासाहेब ठाकरे का म्हणाले होते वाघ?; राज ठाकरे यांनी सांगितलेला किस्सा काय?

मी सरळ चालणारा माणूस आहे. माता भगिनींनी कानात बोटं घालावीत. मध्ये मध्ये आमच्यातील ठाकरे जागा होतो... जनेटिकली प्रॉब्लेम आहे. बैल जसा मुततो तसा मी विचार नाही करत. एखादी गोष्ट पटली तर पटली. नाही पटली तर शेवटपर्यंत नाही पटणार.

राजकारणात नेमकं काय घडतंय? उद्धव ठाकरे यांचं भाजप पदाधिकाऱ्याकडून स्वागत

राजकारणात नेमकं काय घडतंय? उद्धव ठाकरे यांचं भाजप पदाधिकाऱ्याकडून स्वागत

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सर्वच राजकीय पक्षांनी आपआपल्या जागा निवडून आणण्यासाठी जोरदार कंबर कसली आहे. गावागावात सभा घेतल्या जात आहेत. पदयात्रा काढल्या जात आहेत. उमेदवारांकडून डोअर टू डोअर संवाद सुरू आहे. बड्या नेत्यांनाही मतदारसंघात आणलं जात आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज धाराशीवमध्ये होते. यावेळी त्यांनी जाहीरसभेला संबोधित केलं.

लक्षात ठेवा, ज्या गावच्या बोरी, त्याच गावच्या बाभळी असतात… शरद पवार यांचा सज्जड दम

लक्षात ठेवा, ज्या गावच्या बोरी, त्याच गावच्या बाभळी असतात… शरद पवार यांचा सज्जड दम

मनमोहन सिंग यांनी जे निर्णय घेतले होते. त्यावर मोदींनी टीका केली होती. आता तेच निर्णय मोदी स्वतः घेत आहेत. हा विरोधाभास लोकांना दिसतो आहे, असा टोला लगावतानाच मनमोहन सिंग यांचे दहा वर्ष आणि नरेंद्र मोदी यांचे दहा वर्ष याची तुलना जर केले तर मनमोहन सिंग यांनी जे निर्णय घेतले ते कुठलाही गाजावाजा न करता घेतले. किंवा घेतलेल्या निर्णयाचा कुठेही गाजावाजा केला नाही, असं शरद पवार म्हणाले.

PM Modi TV9 Interview : दोन प्रश्न अन् त्याचं बेधडक उत्तर… महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत चर्चा; मोदींकडून तोच व्हिडीओ ट्विट

PM Modi TV9 Interview : दोन प्रश्न अन् त्याचं बेधडक उत्तर… महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत चर्चा; मोदींकडून तोच व्हिडीओ ट्विट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीव्ही9 नेटवर्कला दिलेल्या मुलाखतीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांना हात घातला आहे. मोदी यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावरही भाष्य केलं आहे. तर बाळासाहेबांचं स्मरणही केलं आहे. या शिवाय उद्धव ठाकरे आजारी असताना त्यांना फोन करून त्यांची विचारपूस कशी करायचो, याची माहितीही पहिल्यांदाच दिली आहे. त्यामुळे या मुलाखतीची संपूर्ण राज्यातच नव्हे तर देशात जोरदार चर्चा सुरू आहे.

आधी आमदारकीचा राजीनामा द्या, मगच प्रचारात या; गिरीश महाजन यांनी नाथाभाऊंना सुनावले

आधी आमदारकीचा राजीनामा द्या, मगच प्रचारात या; गिरीश महाजन यांनी नाथाभाऊंना सुनावले

शरद पवार इतके दिवस धडपड करत आहेत, काय झालं? पंतप्रधान आणि राष्ट्रपती होण्याचे स्वप्न पाहत आहेत. त्यांना पक्षच नाही तर कुटुंबही सांभाळता आलं नाही. मुलीच्या खुर्चीच्या लोभामुळे आज काय झाले? पक्ष तसाच आहे उलट ते संपले. चिन्ह आणि नाव अजितदादांकडेच. त्यांच्या आमदार खासदारांनी पवारांनाच बाहेर काढले, अशी टीका गिरीश महाजन यांनी केली आहे.

समान नागरी कायदा का लागू केला पाहिजे?; पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं काय म्हणाले?

समान नागरी कायदा का लागू केला पाहिजे?; पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं काय म्हणाले?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीव्ही9 नेटवर्कला महामुलाखत दिली. पाच संपादकांशी पंतप्रधानांनी वेगवेगळ्या विषयावर संवाद साधला. मोदी तब्बल दीड तास बोलत होते. देशातील विविध समस्यांवर भाष्य करत होते. त्यावरील तोडगा सांगत होते. काही राज्य सरकारं कशी वागत आहेत, त्या ठिकाणी जनतेचे कसे हाल होत आहेत, यावर ते बोलत होते.

सत्तेत येताच पहिल्या 100 दिवसात पहिलं काम कोणतं करणार?; मोदींनी सांगितलं टॉप सिक्रेट

सत्तेत येताच पहिल्या 100 दिवसात पहिलं काम कोणतं करणार?; मोदींनी सांगितलं टॉप सिक्रेट

संविधानाने न्यायालयांना जन्म दिला. शहाबानो केस आली तेव्हा व्होट बँकेसाठी संविधानाचं काय केलं?. सुप्रीम कोर्ट ही संविधानाची मोठी संस्था आहे. त्याच्या भावनेकडे दुर्लक्ष करून संविधान बदललं. अलाहाबाद कोर्टाने निर्णय दिला. त्यांची निवडणूक रद्द केली. त्यांनी संविधानाला कचऱ्यात फेकलं. आणीबाणी लागू केली. त्यांनी संविधानाचा उपयोग केवळ आणि केवळ आपल्या एकाधिकारासाठी केला. देशातील सरकारांना 356 चा वापर करून शंभर वेळा त्यांनी खतम केलं. एका पंतप्रधानांनी तर एकट्याने50 वेळा हा प्रकार केला. यांच्याच कुटुंबातील हा पंतप्रधान आहे. संविधानाला पूर्णपणे नष्ट करण्याचं काम त्यांनी केलं.

सत्तेत आल्यावर संविधान बदलणार का?; मोदी म्हणाले, आमच्याकडे 400 चा आकडा…

सत्तेत आल्यावर संविधान बदलणार का?; मोदी म्हणाले, आमच्याकडे 400 चा आकडा…

आम्ही संसदेत आलो. तेव्हा संविधान दिवस साजरा करण्याचा प्रस्ताव आणला. त्याला काँग्रेसने विरोध केला. काँग्रेसच्या अध्यक्षांनी त्यावेळी संसदेत म्हटलं होतं की, 26 जानेवारी तर आहे, संविधान दिवस साजरा करण्याची गरज काय? माझ्यासाठी संविधान प्रत्येक शाळेत अभ्यासाचा विषय असावा. प्रत्येक मुलाच्या हृदयात संविधानाचं पावित्र्य असावं. वकिलांसाठी, कोर्टासाठी किंवा कलम लावण्यापुरतं संविधान नाही, तर संविधान जीवनाची प्रेरणा बनली पाहिजे.

काँग्रेस राम मंदिर प्रतिष्ठापणेला का गेली नाही?, हिडन अजेंडा काय?; पंतप्रधान मोदींचा महागौप्यस्फोट काय?

काँग्रेस राम मंदिर प्रतिष्ठापणेला का गेली नाही?, हिडन अजेंडा काय?; पंतप्रधान मोदींचा महागौप्यस्फोट काय?

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या रणधुमाळीतही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोखठोक मुलाखत दिलीय. टीव्ही9 नेटवर्कला दिलेल्या महामुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावरून काँग्रेसला चांगलंच घेरलं आहे. काँग्रेसचा हिडन अजेंडा काय होता? याचा गौप्यस्फोटच मोदी यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

संविधानाला हात लावाल तर देश पेटल्याशिवाय राहणार नाही; उद्धव ठाकरे यांचा भाजपला इशारा

संविधानाला हात लावाल तर देश पेटल्याशिवाय राहणार नाही; उद्धव ठाकरे यांचा भाजपला इशारा

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात तेव्हाचा जनसंघ नव्हता. माझे आजोबा या लढ्याचे अग्रणी होते. माझे काका श्रीकांत ठाकरे आजोबांच्या खांद्याला खांदा लावून लढत होते. हा 60-65 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. जनसंघ संयुक्त महाराष्ट्र कृती समितीत समील झाला. कशासाठी? मिळेल ते घेण्यासाठी. निवडणूक लढायची वेळ आली तेव्हा जनसंघाने आता सारखा जागा वाटपावरून घोळ करून समिती फोडली. समिती फोडण्याचं पाप त्यांनी केलं, असा घणाघाती हल्ला उद्धव ठाकरे यांनी केला.

अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.