Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Debt : कर्जाची काटेरी वाट भारताला सोसल का? विकासाचा ट्रॅक सुटणार की अर्थव्यवस्था राहील गतिमान? काय होईल परिणाम..

Debt : कर्जाच्या बेडीत अडकलेला भारत विकास दरात मोठी झेप घेईल का?..काय सांगतात आकडे

Debt : कर्जाची काटेरी वाट भारताला सोसल का? विकासाचा ट्रॅक सुटणार की अर्थव्यवस्था राहील गतिमान? काय होईल परिणाम..
कर्जाच्या ओझ्याखाली गती साधणार का?Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Oct 13, 2022 | 4:07 PM

दिल्ली : भारत (India) सध्या कर्जाच्या जाळ्यात (Debt Trap) अडकत चालला आहे. आतंरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) याविषयीचा इशारा भारताला दिला आहे. त्यानुसार, भारताचा कर्जाच्या प्रमाणात देशाचे सकल राष्ट्रीय उत्पन्न (GDP) 84 टक्के राहणार आहे. सध्या हे प्रमाण कर्जाच्या प्रमाणात 69.62 टक्के आहे. सध्या विकसीत आणि विकसनशील राष्ट्रांच्या तुलनेत भारताच्या एकूण सकल उत्पन्नाच्या तुलने कर्जाचे प्रमाण सर्वात जास्त आहे.

IMF ने कर्जाच्या प्रमाणात जीडीपी घसरत असल्याचे दिसत असले तरी त्याचा फारसा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर दिसून येणार नाही. IMF च्या दाव्यानुसार, कर्जाचा भार वहन करण्यात भारताला मोठा अडसर येणार नाही.

महसूली तुटीबाबत भारताने सजग राहणे आवश्यक असल्याचे मत, IMF च्या आर्थिक संबंधाचे उप निदेशक पाओलो मौरो (Paolo Mauro) यांनी सांगितले. याविषयी भारताने स्पष्ट धोरण स्वीकारणे आवश्यक असल्याचा दावा त्यांनी केला. नाहीतर परिस्थिती बिकट होऊ शकते असा इशारा त्यांनी दिला.

हे सुद्धा वाचा

IMF चे आशिया-प्रशांत विभागाचे प्रमुख कृष्ण श्रीनिवासन यांनी भारताच्या प्रगतीचे कौतुक केले आहे. इतर देशांच्या विकास दरात घट झाली असली तरी भारत विकासाच्या वाटेवर झपाट्याने मार्गाक्रमण करत असल्याचा दावा त्यांनी केला. इतर देशांच्या तुलनेत भारताचा विकास दर चांगला असल्याचे त्यांनी सांगितले.

IMF च्या दाव्यानुसार, प्रत्येक वर्षी भारताला एकूण सकल उत्पादनाच्या 15 टक्के कर्ज घ्यावे लागते. त्यामुळे देशाला कर्ज घेण्याविषयी सजग राहणे अत्यावश्यक आहे. तसेच महसूली तूट भरून काढण्यावरही देशाने लक्ष देणे आवश्यक आहे. तरच येत्या काळात देशाला विकास दर कायम ठेवणे शक्य होईल, असे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

त्याला सांगा तो जिथं जातो तिथं.., राणेंचा ठाकरेंना काय होता सल्ला?
त्याला सांगा तो जिथं जातो तिथं.., राणेंचा ठाकरेंना काय होता सल्ला?.
नितेश राणेंचा पेडणेकरांना थेट सवाल, 'दिशा सालियनच्या घरी 3 तास काय...'
नितेश राणेंचा पेडणेकरांना थेट सवाल, 'दिशा सालियनच्या घरी 3 तास काय...'.
औरंगजेबाच्या कबरीवर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया काय?
औरंगजेबाच्या कबरीवर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया काय?.
नागपूर राड्याप्रकरणी आणखी दोघांना बेड्या, कोण आहेत 'ते' दोघे?
नागपूर राड्याप्रकरणी आणखी दोघांना बेड्या, कोण आहेत 'ते' दोघे?.
नागपूर हिंसाचाराला कोणत्या घटना जबाबदार? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं..
नागपूर हिंसाचाराला कोणत्या घटना जबाबदार? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं...
होय... जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा झाली, अजित पवार भडकले?
होय... जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा झाली, अजित पवार भडकले?.
काका-पुतण्या एकत्र... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या, पडद्यामागे....
काका-पुतण्या एकत्र... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या, पडद्यामागे.....
दादा-जयंत पाटलांमध्ये बंद दाराआड बैठक, अर्धा तास काय दोघांमध्ये चर्चा?
दादा-जयंत पाटलांमध्ये बंद दाराआड बैठक, अर्धा तास काय दोघांमध्ये चर्चा?.
मद्यपींकडून स्वच्छता कर्मचाऱ्यावर हल्ला, हॅप्पी होली म्हणत थेट पेटवलंच
मद्यपींकडून स्वच्छता कर्मचाऱ्यावर हल्ला, हॅप्पी होली म्हणत थेट पेटवलंच.
BMC क्षेत्रातील होर्डिंग्स संदर्भात मंत्री उदय सामंतांची मोठी घोषणा
BMC क्षेत्रातील होर्डिंग्स संदर्भात मंत्री उदय सामंतांची मोठी घोषणा.