Health : थंडीमध्ये नारळाचं पाणी जरूर प्या, हे आरोग्यदायी फायदे खूप कमी लोकांना माहितीयेत जाणून घ्या!

Coconut water benefits : थंडीच्या या दिवसांमध्ये बहुतेक लोकांना स्किनशी संबंधित अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. मग स्किन रफ होणे, एक्जिमा अशा समस्या निर्माण होतात.

Health : थंडीमध्ये नारळाचं पाणी जरूर प्या, हे आरोग्यदायी फायदे खूप कमी लोकांना माहितीयेत जाणून घ्या!
COCONUT WATERImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Nov 12, 2023 | 12:15 AM

मुंबई : नारळाचे पाणी हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. डॉक्टर देखील प्रत्येकाला नारळ पाणी पिण्याचा सल्ला देतात. नारळ पाणी पिल्यामुळे थकवा नाहीसा होतो, रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते असे अनेक फायदे आपल्या शरीराला होतात. तसंच नारळ पाणी हे आपल्या त्वचेसाठी देखील गुणकारी ठरते. सध्या हिवाळ्याचे दिवस सुरू आहेत. थंडीच्या या दिवसांमध्ये बहुतेक लोकांना स्किनशी संबंधित अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. मग स्किन रफ होणे, एक्जिमा अशा समस्या निर्माण होतात. तर अशावेळी या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी नारळ पाणी फायदेशीर ठरते. तर आता नारळ पाण्याचे स्किनला काय फायदे होतात याबाबत आपण जाणून घेणार आहोत.

नारळ पाणी हे आपल्या स्किनवरील पिगमेंटेशन कमी करण्यास मदत करते. तसेच बहुतेक लोकांच्या चेहर्‍यावर काळे डाग असतात. तर नारळ पिल्यामुळे चेहऱ्यावरील डाग कमी होण्यास मदत होते. तसंच हे पाणी पिल्यानंतर आपला चेहरा उजळण्यास मदत होते. तुमची त्वचा चमकदार आणि टवटवीत बनते.

थंडीच्या दिवसांत आपली त्वचा कोरडी आणि रफ पडते. तर या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी नारळ पाणी प्या. नारळ पाणी आपल्या त्वचेला आतून हायड्रेट करते. तसंच आपली आपल्या स्किनमध्ये ओलावा टिकून राहतो. सोबतच हे पाणी पिल्यानंतर रक्ताभिसरण गतिमान होते यामुळे आपली त्वचा चमकदार होण्यास मदत होते. त्यामुळे हिवाळ्यात तुमच्या स्किनला नारळाचे पाणी लावा. यामुळे तुमची स्किन मॉइस्चराइज राहील.

नारळाच्या पाण्याचा वापर तुम्ही स्किन टोनिंगसाठी करू शकता. या पाण्यामुळे आपल्या स्किनवरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. तसंच आपल्या स्किनची पोत सुधारते. तर तुम्ही नारळाच्या पाण्याचा वापर टोनर म्हणून करू शकता. त्यामुळे तुमची स्किन निरोगी आणि चमकदार होण्यास मदत होईल.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.