मॅचदरम्यान टाके पडले, केळी खाऊन 6 विकेट्स घेतल्या, 5 वर्षे संघाबाहेर राहिला, मग धोनीने वर्ल्ड कपसाठी निरोप धाडला

आशिष नेहराने आयपीएल 2014 मध्ये चार सामन्यात 8, तर 2015 मध्ये 16 सामन्यात 22 विकेट घेतल्या. या कामगिरीनंतर त्याला टी 20 संघात निवडण्यात आलं.

मॅचदरम्यान टाके पडले, केळी खाऊन 6 विकेट्स घेतल्या, 5 वर्षे संघाबाहेर राहिला, मग धोनीने वर्ल्ड कपसाठी निरोप धाडला
Ashish Nehra
| Updated on: Apr 29, 2021 | 12:46 PM