Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत अडकलेल्या कोकणवासीयांना घरी जाण्याची परवानगी द्या, भास्कर जाधव यांची मागणी

मुंबईत अडकलेल्या कोकणवासीयांना घरी जाण्याची परवानगी द्या, अशी मागणी माजी मंत्री आणि गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी केली (Bhaskar Jadhav demand send Konkan people) आहे.

मुंबईत अडकलेल्या कोकणवासीयांना घरी जाण्याची परवानगी द्या, भास्कर जाधव यांची मागणी
Follow us
| Updated on: Apr 26, 2020 | 7:49 AM

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन (Bhaskar Jadhav demand send Konkan people)  सुरु आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग कमी न झाल्याने पुन्हा 19 दिवस लॉकडाऊन वाढण्यात आला आहे. राज्यातील सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण हे मुंबईत आहे. कोकणातील अनेक चाकरमानी हे मुंबईत काम करतात. मात्र लॉकडाऊनमुळे ते त्या ठिकाणी अडकले आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईत अडकलेल्या कोकणवासीयांना घरी जाण्याची परवानगी द्या, अशी मागणी माजी मंत्री आणि गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी केली आहे.

देशातील महामार्गावरील जिल्हाअंतर्गत सीमाही बंद (Bhaskar Jadhav demand send Konkan people) आहे. या ठिकाणी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आल्याने वाहतुकीचे सर्वच मार्ग बंद झाले आहेत. मात्र माझ्या रोजीरोटीनिमित्त मुंबईत गेलेल्या कोकणातील चाकरमान्यांना कोकणात परतण्यासाठी परवानगी द्या, अशी मागणी भास्कर जाधव यांनी केली आहे.

महाराष्ट्रासह इतर राज्यातून मुंबईत मोठ्या प्रमाणात लोक कामाच्या निमित्ताने येतात. मुंबई काम करणाऱ्यांमध्ये कोकणातील लोकांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. कोकणातील लोकांना कोकणात येऊ द्या, असे मी मुंबईत ही परिस्थिती निर्माण होण्यापूर्वी सांगितले आहे, असेही भास्कर जाधव म्हणाले.

कोकणातील गावांमध्ये त्यांची घरे आहेत. त्यांना मोकळा श्वास घेता येईल. त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही. कोकणातील चाकरमान्यांना कोकणात परतण्यासाठी परवानगी द्या, अशी विनंती भास्कर जाधव यांनी केली आहे.

संबंधित बातम्या : 

NIA कोठडीत आनंद तेलतुंबडेंचा कोरोनाबाधिताशी संपर्क, 14 दिवस क्वारंटाईन

कोरोना चाचण्यांमध्ये महाराष्ट्र देशात अव्वल, 40 प्रयोगशाळांच्या मदतीने 1 लाखाचा टप्पा पार

कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार
कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार.
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण...
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण....
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही..
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही...
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?.
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे...
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे....
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?.
हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?
हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?.
ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी
ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी.
हुसैन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात
हुसैन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात.
पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती
पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती.