Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रश्न मुख्यमंत्र्यांना नको, उपमुख्यमंत्र्यानांच विचारा, अंधारेंची नेमका निशाणा कोणावर…

सध्याच्या मंत्री मंडळातील निर्णय हे सगळे मुख्यमंत्र्यांपेक्षा उपमुख्यमंत्रीच घेत असतात. सध्या कुणी काय करायचं आणि कुणी काय करायचं नाही.

प्रश्न मुख्यमंत्र्यांना नको, उपमुख्यमंत्र्यानांच विचारा, अंधारेंची नेमका निशाणा कोणावर...
Follow us
| Updated on: Dec 02, 2022 | 9:51 PM

मुंबईः शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्री मंडळामध्ये एकही महिला मंत्री नसल्याने सातत्याने या सरकारवर टीका केली जात आहे. त्यामुळे आताही पत्रकारांनी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना हाच सवाल विचारल्यानंतर मात्र त्यांनी मुख्यमंत्र्यासह उपमुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. मंत्री मंडळात महिला मंत्री का नाही हा सवाल आता मुख्यंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना विचारला पाहिजे असा टोलाही त्यांनी लगावला.

सध्याच्या सरकारमध्ये आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री हेच मुख्यमंत्र्यांचे सर्वाधिकार वापरत असतात असा टोलाही त्यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.

उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर निशाणा साधताना म्हणाल्या की, मुख्यमंत्र्यांचे अधिकार उपमुख्यमंत्रीच वापरत असतात. तर त्यामुळे आपल्या राज्यातील उपमुख्यमंत्री हे पदच अधिक बलशाली झालं आहे अशी टीका त्यांनी केली आहे.

सध्याच्या मंत्री मंडळातील निर्णय हे सगळे मुख्यमंत्र्यांपेक्षा उपमुख्यमंत्रीच घेत असतात. सध्या कुणी काय करायचं आणि कुणी काय करायचं नाही.

हे मुख्यमंत्र्यांनी ठरवण्याआधीच उपमुख्यमंत्री ते ठरवत असतात. त्यामुळे मुख्यमंत्री या पदापेक्षा उपमुख्यमंत्री हे पद अधिक बलशाली झाले आहे असं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

हिवाळी अधिवेशनामध्ये कोणता मुद्दा असणार या सवालावर त्यांनी गोंदिया जिल्ह्यातील आरोग्याचा प्रश्न उपस्थि करून जिल्ह्याला आरोग्य सुविधा सुधारण्याबरोबरच गोंदिया जिल्ह्यात आणखी काय करता येईल त्याची चर्चा केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप.
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य.
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत.
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य.
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.