रत्नागिरी जवळच्या ऐतिहासिक जयगड किल्ल्याच्या बुरुजाला तडे
किल्ल्याचे बांधकाम शेकडो वर्षे जुने आहे. शिवाय, बुरुजावर झाडे देखील उगवलेली आहेत. त्यामुळे बुरुज ढासळला असावा प्राथमिक अंदाज वर्तवला जात होता. पण त्यानंतर आता समुद्रात सुरू असलेल्या जेट्टीच्या कामामुळे पंचांचं म्हणणं आहे. यानंतर आता अभ्यासक असतील किंवा तज्ज्ञांकडून अधिक सखोल अभ्यास केला जाईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

1 / 7

2 / 7

3 / 7

4 / 7

5 / 7

6 / 7

7 / 7

ऑस्ट्रेलियाच्या या क्रिकेटपटूचा सारासोबत झाला साखरपुडा

IIT Baba ची पोलखोल? प्रेमानंद महाराजांनी काय केला भांडाफोड

कार, सोनं आणि बरंच काही... धनुभाऊंच्या संपत्तीचा आकडा इतका की...

जगात कधीकाळी होते हे प्राणी, काय होते वैशिष्ट्ये

श्वेता तिवारीला 'या' गोष्टीची प्रचंड भीती होती? दिवस-रात्र करायची त्याचाच विचार

राशा थडानीने उधळले रंग, फोटो पाहून म्हणाल...