AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti: आचार्य चाणाक्य यांच्यामते अशा प्रकारची संतान असल्यापेक्षा नसलेलीच बरी

| Updated on: Jun 29, 2022 | 4:59 PM
Share
एकनापि सुवृक्षेन पुष्पितें सुवासिक । वसित तद्वनम् सर्वं सुपुत्रेण कुळ तथा । चाणक्याने तिसर्‍या अध्यायाच्या चौदाव्या श्लोकात लिहिले आहे की, ज्याप्रमाणे सुगंधी फुलांनी भरलेले एक झाड संपूर्ण वन सुगंधाने भरून टाकते, त्याचप्रमाणे पुत्रामुळे संपूर्ण वंश सुशोभित होतो.

एकनापि सुवृक्षेन पुष्पितें सुवासिक । वसित तद्वनम् सर्वं सुपुत्रेण कुळ तथा । चाणक्याने तिसर्‍या अध्यायाच्या चौदाव्या श्लोकात लिहिले आहे की, ज्याप्रमाणे सुगंधी फुलांनी भरलेले एक झाड संपूर्ण वन सुगंधाने भरून टाकते, त्याचप्रमाणे पुत्रामुळे संपूर्ण वंश सुशोभित होतो.

1 / 4
काहींना अनेक संतान असतात. पण त्यांच्या संख्येमुळे कुटुंबाचा मान वाढत नाही. कुटुंबाचा मान वाढवण्यासाठी एक सद्गुणी मुलगा पुरेसा आहे. धृतराष्ट्राच्या शंभर पुत्रांपैकी एकही सुसंस्कृत निघाला नाही. अशा शंभर पुत्रांचा काय उपयोग?

काहींना अनेक संतान असतात. पण त्यांच्या संख्येमुळे कुटुंबाचा मान वाढत नाही. कुटुंबाचा मान वाढवण्यासाठी एक सद्गुणी मुलगा पुरेसा आहे. धृतराष्ट्राच्या शंभर पुत्रांपैकी एकही सुसंस्कृत निघाला नाही. अशा शंभर पुत्रांचा काय उपयोग?

2 / 4
तिसर्‍या अध्यायाच्या पंधराव्या श्लोकात चाणक्य लिहितात की, ज्याप्रमाणे एका सुकलेल्या झाडाला लागलेल्या आगीमुळे संपूर्ण जंगल जळून राख होते, त्याचप्रमाणे एक मूर्ख आणि दुष्ट मुलगा संपूर्ण कुटुंबाचा नाश करतो. ज्याप्रमाणे जंगलातील सुकलेल्या झाडाला आग लागते आणि संपूर्ण जंगल जळून जाते, त्याचप्रमाणे कुटुंबात वाईट मुलगा जन्माला आला तर तो संपूर्ण कुटुंबाचा नाश करतो. कुळाची प्रतिष्ठा, मानसन्मान वगैरे सर्व धुळीला मिळते. कौरवांचा नाश करणाऱ्या दुर्योधनाचे उदाहरण सर्वांनाच माहीत आहे. लंकेचा अधिपती रावणही यातच मोडतो.

तिसर्‍या अध्यायाच्या पंधराव्या श्लोकात चाणक्य लिहितात की, ज्याप्रमाणे एका सुकलेल्या झाडाला लागलेल्या आगीमुळे संपूर्ण जंगल जळून राख होते, त्याचप्रमाणे एक मूर्ख आणि दुष्ट मुलगा संपूर्ण कुटुंबाचा नाश करतो. ज्याप्रमाणे जंगलातील सुकलेल्या झाडाला आग लागते आणि संपूर्ण जंगल जळून जाते, त्याचप्रमाणे कुटुंबात वाईट मुलगा जन्माला आला तर तो संपूर्ण कुटुंबाचा नाश करतो. कुळाची प्रतिष्ठा, मानसन्मान वगैरे सर्व धुळीला मिळते. कौरवांचा नाश करणाऱ्या दुर्योधनाचे उदाहरण सर्वांनाच माहीत आहे. लंकेचा अधिपती रावणही यातच मोडतो.

3 / 4
आचार्य चाणक्यांचा असा सल्ला होता की, प्रत्येक व्यक्तीने आपल्या जीवनात दान केले पाहिजे. तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार काहीही दान करू शकता. धार्मिक दृष्ट्या भूमी दान, कन्यादान, वस्त्रदान, अन्नदान आणि गाय दान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते, पण आचार्य चाणक्यांनी यापेक्षा आणखी काही  दान करणे सर्वश्रेष्ठ मानले आहे. त्याबद्दल जाणून घेऊया.

आचार्य चाणक्यांचा असा सल्ला होता की, प्रत्येक व्यक्तीने आपल्या जीवनात दान केले पाहिजे. तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार काहीही दान करू शकता. धार्मिक दृष्ट्या भूमी दान, कन्यादान, वस्त्रदान, अन्नदान आणि गाय दान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते, पण आचार्य चाणक्यांनी यापेक्षा आणखी काही दान करणे सर्वश्रेष्ठ मानले आहे. त्याबद्दल जाणून घेऊया.

4 / 4
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.