कपिल शर्माच्या कार्यक्रमाची कॉपी केली का?; निलेश साबळेचं ट्रोलर्सना सडेतोड प्रत्युत्तर

Actor Nilesh Sable on Kapil Sharma and Chala Hawa Yeu Dya : अभिनेता निलेश साबळे... 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाबाबत व्यक्त झाला. त्याने कपिल शर्माच्या शोबद्दल आपलं मत मांडलं आहे. तसंच कार्यक्रमाच्या रूपरेषेवरही निलेश बोलता झाला. वाचा सविस्तर.....

| Updated on: May 11, 2024 | 6:42 PM
अभिनेता निलेश साबळे याला 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाने घराघरात पोहोचवलं. त्याला ओळख दिली. या कार्यक्रमाचा लेखक दिग्दर्शक निलेश साबळेच होता. शिवाय स्किटमध्ये तो कामही करायचा.

अभिनेता निलेश साबळे याला 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाने घराघरात पोहोचवलं. त्याला ओळख दिली. या कार्यक्रमाचा लेखक दिग्दर्शक निलेश साबळेच होता. शिवाय स्किटमध्ये तो कामही करायचा.

1 / 5
पण 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रम हिंदीतील कपिल शर्मा शोची कॉपी असल्याची टीका होते. याला निलेश साबळेने उत्तर दिलं आहे. ट्रोलर्सना त्याने एका मुलाखतीत स्पष्ट शब्दात उत्तर दिलं आहे.

पण 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रम हिंदीतील कपिल शर्मा शोची कॉपी असल्याची टीका होते. याला निलेश साबळेने उत्तर दिलं आहे. ट्रोलर्सना त्याने एका मुलाखतीत स्पष्ट शब्दात उत्तर दिलं आहे.

2 / 5
'चला हवा येऊ द्या' हा कार्यक्रम कपिल शर्मा शोची कॉपी आहे, असं अनेकजण म्हणतात. त्यांना माझं सांगणं आहे की, खरंच मी तो कार्यक्रम कॉपी केला. चांगल्या कार्यक्रमाची कॉपी करण्यात वाईट काय आहे?, असं निलेश म्हणाला.

'चला हवा येऊ द्या' हा कार्यक्रम कपिल शर्मा शोची कॉपी आहे, असं अनेकजण म्हणतात. त्यांना माझं सांगणं आहे की, खरंच मी तो कार्यक्रम कॉपी केला. चांगल्या कार्यक्रमाची कॉपी करण्यात वाईट काय आहे?, असं निलेश म्हणाला.

3 / 5
मी कधीच नाही म्हणणार की, हा कार्यक्रम मला सुचला म्हणून. कारण तो कॉपीच केला आहे. कपिलने तो शो केला होता. त्यानंतर मला ते करावंस वाटलं, असं निलेश म्हणाला.

मी कधीच नाही म्हणणार की, हा कार्यक्रम मला सुचला म्हणून. कारण तो कॉपीच केला आहे. कपिलने तो शो केला होता. त्यानंतर मला ते करावंस वाटलं, असं निलेश म्हणाला.

4 / 5
लय भारी सिनेमाच्या वेळी रितेश देशमुखने या कार्यक्रमाबद्दल सुचवलं होतं. मराठी सिनेमा आणि नाटकांच्या प्रमोशनसाठी कार्यक्रम असला पाहिजे, असं रितेश देशमुखने सुचवलं. त्यातून हा कार्यक्रम उभा राहिला, असं निलेशने सांगितलं.

लय भारी सिनेमाच्या वेळी रितेश देशमुखने या कार्यक्रमाबद्दल सुचवलं होतं. मराठी सिनेमा आणि नाटकांच्या प्रमोशनसाठी कार्यक्रम असला पाहिजे, असं रितेश देशमुखने सुचवलं. त्यातून हा कार्यक्रम उभा राहिला, असं निलेशने सांगितलं.

5 / 5
Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.