‘रोहितने T-20 क्रिकेट सोडलं, पण आता मॅच सुरू झाल्यावर…’; करोडो भारतीयांच्या मनातलं अजित दादा बोलले!

विधानसभेचे सभागृह 'मुंबईचा राजा रोहित शर्मा' या घोषणांनी दणाणले. राज्य शासनाने टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यावर टीम इंडियामधील रोहित शर्मा, शिवम दुबे, सूर्यकुमार यादव आणि यशस्वी जयस्वाल यांचा सत्कार केला. यावेळी सभागृहात आपल्या भाषणामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार हे रोहित शर्माबाबत असं काही बोलेले प्रत्येक भारतीय क्रिकेट चाहत्याला आताच्या घडीला वाटत आहे.

| Updated on: Jul 06, 2024 | 12:27 AM
विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मावर पाठ थोपटली. वर्ल्ड कप जिंकल्यावर टीम इंडियामधील महाराष्ट्रीयन खेळाडूंचा आज सत्कार झाला.

विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मावर पाठ थोपटली. वर्ल्ड कप जिंकल्यावर टीम इंडियामधील महाराष्ट्रीयन खेळाडूंचा आज सत्कार झाला.

1 / 5
रोहित शर्मा, शिवम दुबे, सूर्यकुमार यादव आणि यशस्वी जयस्वाल यांना राज्य शासनाने १ कोटी बक्षील म्हणून दिले. इतकंच नाहीतर टीम इंडियालाही मुख्यमंत्री शिंदे यांनी ११ कोटी देण्याची घोषणा केली.

रोहित शर्मा, शिवम दुबे, सूर्यकुमार यादव आणि यशस्वी जयस्वाल यांना राज्य शासनाने १ कोटी बक्षील म्हणून दिले. इतकंच नाहीतर टीम इंडियालाही मुख्यमंत्री शिंदे यांनी ११ कोटी देण्याची घोषणा केली.

2 / 5
या वर्ल्ड कपनंतर रोहित शर्माने क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेली आहे. रोहित आता टी-२० क्रिकेट खेळताना दिसणार नाही. मात्र भारतीय चाहत्यांना वाटत आहे की रोहितने अजुनही खेळायला हवं.

या वर्ल्ड कपनंतर रोहित शर्माने क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेली आहे. रोहित आता टी-२० क्रिकेट खेळताना दिसणार नाही. मात्र भारतीय चाहत्यांना वाटत आहे की रोहितने अजुनही खेळायला हवं.

3 / 5
अजित पवार विधानसभेतील आपल्या भाषणामध्ये असं काही बोलले की जे प्रत्येक भारतीयाच्या मनातलं आहे. टी-२० क्रिकेट बघताना रोहितची आठवण आल्याशिवाय कधी गप्प बसणार नाही, असं अजित पवार बोलले.

अजित पवार विधानसभेतील आपल्या भाषणामध्ये असं काही बोलले की जे प्रत्येक भारतीयाच्या मनातलं आहे. टी-२० क्रिकेट बघताना रोहितची आठवण आल्याशिवाय कधी गप्प बसणार नाही, असं अजित पवार बोलले.

4 / 5
अजित पवार बोलताना उपमुख्यमंत्री म्हणून बोलले पण त्यांचे शब्द हे प्रत्येक भारतीयाच्या मनामधील आताच्या भावना आहेत.

अजित पवार बोलताना उपमुख्यमंत्री म्हणून बोलले पण त्यांचे शब्द हे प्रत्येक भारतीयाच्या मनामधील आताच्या भावना आहेत.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
रायगडाच्या सर्व वाटा बंद, पायऱ्यांवरुन पाण्याचे लोट, सरकारचा निर्णय
रायगडाच्या सर्व वाटा बंद, पायऱ्यांवरुन पाण्याचे लोट, सरकारचा निर्णय.
जरांगेंनी केली चंद्रकांतदादांची नक्कल,'म्हणाले फडणवीस साहेब त्यांना...
जरांगेंनी केली चंद्रकांतदादांची नक्कल,'म्हणाले फडणवीस साहेब त्यांना....
विधान परिषद निवडणूकीत दगाफटका होण्याची भीती, आमदारांची हॉटेलवारी
विधान परिषद निवडणूकीत दगाफटका होण्याची भीती, आमदारांची हॉटेलवारी.
'शिवप्रेमींची फसवणूक...खरी वाघनखं येथे आहेत - इतिहास अभ्यासक इंद्रजीत
'शिवप्रेमींची फसवणूक...खरी वाघनखं येथे आहेत - इतिहास अभ्यासक इंद्रजीत.
परब म्हणाले तुम्हाला असं म्हटलं तर ?, उपसभापतींची मग अखेर दीलगिरी....
परब म्हणाले तुम्हाला असं म्हटलं तर ?, उपसभापतींची मग अखेर दीलगिरी.....
'मुंबईकरांनी आपली काळजी घ्यावी, कारण...,' काय म्हणाले होसाळीकर
'मुंबईकरांनी आपली काळजी घ्यावी, कारण...,' काय म्हणाले होसाळीकर.
म्हणून मुंबई तुंबली, काय म्हणाले अजित पवार, ग्लोबल वार्मिंग..आणि काय
म्हणून मुंबई तुंबली, काय म्हणाले अजित पवार, ग्लोबल वार्मिंग..आणि काय.
राजापूरात पुरात अडकलेल्या नागरिकांची सुटका, पोलीसांचे रेस्क्यू ऑपरेशन
राजापूरात पुरात अडकलेल्या नागरिकांची सुटका, पोलीसांचे रेस्क्यू ऑपरेशन.
मुंबईची झाली तुंबई, मुख्यमंत्र्यांनी घेतला कंट्रोल रुमचा ताबा
मुंबईची झाली तुंबई, मुख्यमंत्र्यांनी घेतला कंट्रोल रुमचा ताबा.
पुण्यात पुन्हा 'हिट एण्ड रन',रात्री दोघा बिट मार्शलना धडक, एकाचा बळी
पुण्यात पुन्हा 'हिट एण्ड रन',रात्री दोघा बिट मार्शलना धडक, एकाचा बळी.