Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिवसाची सुरुवात या 5 पदार्थांपासून चुकूनही करु नका, अन्यथा दिवसभर पश्चाताप होईल

सकाळची न्याहारी राजाप्रमाणे करण्याचा सल्ला आपले पूर्वज देत असतात. परंतू सकाळच्या वेळी खाल्ले जाणारे पदार्थ आपल्या संपूर्ण दिवसभराच्या आरोग्यावर परिणाम करीत असतात. काही पदार्थांना सकाळी खाल्ल्याने आपल्या आरोग्याचे नुकसान होऊ शकते. चला पाहूयात असे कोणते 5 पदार्थ आहेत, ज्यांना सकाळी खाऊ नये असे म्हटले जाते...

| Updated on: Jan 01, 2025 | 8:17 PM
कॉफी - कॉफीमध्ये कॅफीन असते. जे आपल्या शरीराला अलर्ट करीत असते. रिकाम्या पोटी जर कॉफी पिली तर आपल्याला एसिडीटी होण्याची शक्यता असते. तसेच ब्लड शुगर लेव्हल देखील प्रभावीत होऊ शकते.

कॉफी - कॉफीमध्ये कॅफीन असते. जे आपल्या शरीराला अलर्ट करीत असते. रिकाम्या पोटी जर कॉफी पिली तर आपल्याला एसिडीटी होण्याची शक्यता असते. तसेच ब्लड शुगर लेव्हल देखील प्रभावीत होऊ शकते.

1 / 5
 मिठाई - सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी गोड पदार्थ खाल्ल्याने आपल्या शरीरातील साखर वाढू शकते. त्यामुळे काही वेळाने पुन्हा भूक लागते. याशिवाय गोड पदार्थ खाल्ल्याने लठ्ठपणा वाढू शकतो असे तज्ज्ञाचे मत आहे.

मिठाई - सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी गोड पदार्थ खाल्ल्याने आपल्या शरीरातील साखर वाढू शकते. त्यामुळे काही वेळाने पुन्हा भूक लागते. याशिवाय गोड पदार्थ खाल्ल्याने लठ्ठपणा वाढू शकतो असे तज्ज्ञाचे मत आहे.

2 / 5
फळे -  फळे आरोग्यासाठी चांगले असते. परंतू रिकाम्या पोटी फळे खाण्यापासून वाचले पाहीजे. विटामिन्स सी अधिक असूनही जर सकाळी रिकाम्या पोटी फळे खाल्ली तर पोटाच्या आत जळजळ होऊ शकते. त्यामुळे एसिडीटी किंवा अपचन होण्याची शक्यता असते.

फळे - फळे आरोग्यासाठी चांगले असते. परंतू रिकाम्या पोटी फळे खाण्यापासून वाचले पाहीजे. विटामिन्स सी अधिक असूनही जर सकाळी रिकाम्या पोटी फळे खाल्ली तर पोटाच्या आत जळजळ होऊ शकते. त्यामुळे एसिडीटी किंवा अपचन होण्याची शक्यता असते.

3 / 5
तळलेले पदार्थ - तळलेले पदार्थांमध्ये फॅट आणि कॅलरी जास्त असते.जी आपल्या पचन यंत्रणेला प्रभावित करीत असते. या खाद्यपदार्थांना पचविणे कठीण असते.त्यामुळे बद्धकोष्ठता, एसिडीटीसारखी समस्या निर्माण होऊ शकते.

तळलेले पदार्थ - तळलेले पदार्थांमध्ये फॅट आणि कॅलरी जास्त असते.जी आपल्या पचन यंत्रणेला प्रभावित करीत असते. या खाद्यपदार्थांना पचविणे कठीण असते.त्यामुळे बद्धकोष्ठता, एसिडीटीसारखी समस्या निर्माण होऊ शकते.

4 / 5
दही - दह्यामध्ये प्रोटीन आणि कॅल्शियमचे प्रमाण प्रचंड मोठे असते. परंतू रिकाम्या पोटी सकाळी दही खाण्याने पोटात एसिडीटी होऊ शकते. दह्याला फळांच्या सलाड  सोबत किंवा अन्नपदार्थांसोबत खायला हवे.

दही - दह्यामध्ये प्रोटीन आणि कॅल्शियमचे प्रमाण प्रचंड मोठे असते. परंतू रिकाम्या पोटी सकाळी दही खाण्याने पोटात एसिडीटी होऊ शकते. दह्याला फळांच्या सलाड सोबत किंवा अन्नपदार्थांसोबत खायला हवे.

5 / 5
Follow us
केईएम रुग्णालयाकडून 'माय मराठी'चा अवमान, शिवसैनिकांनी गेटला फासलं काळं
केईएम रुग्णालयाकडून 'माय मराठी'चा अवमान, शिवसैनिकांनी गेटला फासलं काळं.
नागपुरात संचारबंदी कायम; 170 शाळा बंद, जनजीवन विस्कळीत
नागपुरात संचारबंदी कायम; 170 शाळा बंद, जनजीवन विस्कळीत.
दगंलीचं विस्तव विझेल पण भडकाऊ वक्तव्यांच काय? फडणवीसांची राणेंना तंबी
दगंलीचं विस्तव विझेल पण भडकाऊ वक्तव्यांच काय? फडणवीसांची राणेंना तंबी.
विकासचा मृत्यू मारहाणीमुळेच; शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक खुलासे
विकासचा मृत्यू मारहाणीमुळेच; शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक खुलासे.
औरंगजेब कबरीचा वाद सुरू अन् पुरातत्व विभागाकडून धक्कादायक माहिती उघड..
औरंगजेब कबरीचा वाद सुरू अन् पुरातत्व विभागाकडून धक्कादायक माहिती उघड...
लाडके असले तरी काहीही बोलायला मुभा नाही; नितेश राणेंना घरचा आहेर
लाडके असले तरी काहीही बोलायला मुभा नाही; नितेश राणेंना घरचा आहेर.
नागपुरातील हिंसाचाराला जबाबदार कोण? राड्यातील मास्टरमाईंडचे नाव समोर
नागपुरातील हिंसाचाराला जबाबदार कोण? राड्यातील मास्टरमाईंडचे नाव समोर.
कामावरून घरी निघाले, रस्त्यातच अघटित घडलं अन्.. चौघांचा होरपळून मृत्यू
कामावरून घरी निघाले, रस्त्यातच अघटित घडलं अन्.. चौघांचा होरपळून मृत्यू.
'गाडलेला औरंग्या पुन्हा जिवंत, कारण भाजपच्या 'पोटात' नवा शिवाजी...'
'गाडलेला औरंग्या पुन्हा जिवंत, कारण भाजपच्या 'पोटात' नवा शिवाजी...'.
छावा कादंबरी 60 वर्षांपूर्वी आली पण.., कबरीवरून राज यांचा भाजपला टोला
छावा कादंबरी 60 वर्षांपूर्वी आली पण.., कबरीवरून राज यांचा भाजपला टोला.