
यमुना नदीच्या पूराच्या पाण्यामुळं हजारो लोकं परेशान झाली आहेत. पूराच्या पाण्याची पातळी इतकी वाढली की, वीज, पाणी तीन दिवसांपासून बंद आहे.

दिल्लीत मागच्या ४० वर्षात झालेल्या पावसाने यमुना नदीचा रेकॉर्ड मोडला आहे.

यमुना नदीचं पाणी अनेक भागात शिरल्यामुळं शाळा बंद ठेवल्या होत्या.

यमुना नदीचं पाणी ओसरायला लागल्यापासून परिस्थिती सुरळीत होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

दिल्लीत आज सुध्दा येलो अलर्ट दाखवण्यात आला आहे.

दिल्लीतील परिस्थिती सुरुळीत व्हायला सुरुवात झाली आहे