Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health Tips : ही पाच लक्षणं दिसली तर व्हा सावधान, अन्यथा sugar level होणार हाय

आधुनिक जीवनशैलीमुळे आपल्याला डायबिटीज होऊ शकतो. अशावेळी आपले शरीर आपल्याला संकेत देत असते. त्यामुळे शरीरात हे पाच संकेत दिले तर लागलीच सावधान होण्याची गरज आहे. शुगरच्या प्रमाणावर लक्ष ठेवण्याची गरज आहे. त्यामुळे ही लक्षणं शरीरात दिसताच डॉक्टरांची भेट घ्यायला हवा...

| Updated on: Jun 06, 2024 | 10:50 PM
 शरीरात ब्लड शुगरचे प्रमाण वाढल्यानंतर आपल्या काळजी घ्यावी लागते. अशात आपल्याला पाच संकेत मिळल्यास समजावे की आपल्याला आता डॉक्टरांची भेट घ्यावी लागणार आहे.

शरीरात ब्लड शुगरचे प्रमाण वाढल्यानंतर आपल्या काळजी घ्यावी लागते. अशात आपल्याला पाच संकेत मिळल्यास समजावे की आपल्याला आता डॉक्टरांची भेट घ्यावी लागणार आहे.

1 / 7
तज्ज्ञांच्या मते जर आपण जादा प्रमाणात साखरेचे पदार्थ जादा खात आहोत तर आपल्या शरीरासाठी ते घातक आहे. यामुळे शरीर बेढब होण्याबरोबर टाईट टू डायबिटीजचा धोका वाढता आहे. तर पाच संकेत तुम्हाला मिळाले तर तुम्ही अलर्ट व्हायला हवे.

तज्ज्ञांच्या मते जर आपण जादा प्रमाणात साखरेचे पदार्थ जादा खात आहोत तर आपल्या शरीरासाठी ते घातक आहे. यामुळे शरीर बेढब होण्याबरोबर टाईट टू डायबिटीजचा धोका वाढता आहे. तर पाच संकेत तुम्हाला मिळाले तर तुम्ही अलर्ट व्हायला हवे.

2 / 7
जेव्हा शरीरात साखरेचे प्रमाण खूप वाढते तेव्हा त्याचा प्रभाव त्वचेवर होत असतो. त्वचेवर वेळे आधीच सुरकुत्या पडू लागतात. त्वचा ड्राय होऊ लागते. आपण अकाली म्हातारे दिसू लागतो.

जेव्हा शरीरात साखरेचे प्रमाण खूप वाढते तेव्हा त्याचा प्रभाव त्वचेवर होत असतो. त्वचेवर वेळे आधीच सुरकुत्या पडू लागतात. त्वचा ड्राय होऊ लागते. आपण अकाली म्हातारे दिसू लागतो.

3 / 7
साखरेचे पदार्थ खाल्यास तुम्हाला ब्लोटिंगची समस्या होते. त्यामुळे पोट फुगू लागते. याचा अर्थ तुमच्या शरीरात साखरेचे प्रमाण जादा होत आहे. तुम्हाला तातडीने साखरेचे प्रमाण कमी करायला हवे. साखर पचविण्यासाठी तुमच्या पोटाला खूप मेहनत करावी लागतेय

साखरेचे पदार्थ खाल्यास तुम्हाला ब्लोटिंगची समस्या होते. त्यामुळे पोट फुगू लागते. याचा अर्थ तुमच्या शरीरात साखरेचे प्रमाण जादा होत आहे. तुम्हाला तातडीने साखरेचे प्रमाण कमी करायला हवे. साखर पचविण्यासाठी तुमच्या पोटाला खूप मेहनत करावी लागतेय

4 / 7
जेव्हा तुम्ही साखर जास्त सेवन करता तेव्हा तुमची मौखीक आरोग्य बिघडते. तुमचे दात किडतात. कॅव्हीटी, हिरड्या दुखणे, त्यातून रक्त बाहेर येणे अशी लक्षणे दिसू लागतात, त्यावेळी तुम्ही साखर खाणे बंद करावी.

जेव्हा तुम्ही साखर जास्त सेवन करता तेव्हा तुमची मौखीक आरोग्य बिघडते. तुमचे दात किडतात. कॅव्हीटी, हिरड्या दुखणे, त्यातून रक्त बाहेर येणे अशी लक्षणे दिसू लागतात, त्यावेळी तुम्ही साखर खाणे बंद करावी.

5 / 7
शरीरातील कोणत्याही भागाला सूज येऊ शकते. त्यामुळे चालताना त्रास होऊ लागतो. शरीरातील कोणत्याही भागात दुखणे म्हणजे साखरेचे प्रमाण वाढलेले असू शकते. त्यामुळे तुम्ही तुमच्या फॅमिली डॉक्टराची भेट घ्यावी.

शरीरातील कोणत्याही भागाला सूज येऊ शकते. त्यामुळे चालताना त्रास होऊ लागतो. शरीरातील कोणत्याही भागात दुखणे म्हणजे साखरेचे प्रमाण वाढलेले असू शकते. त्यामुळे तुम्ही तुमच्या फॅमिली डॉक्टराची भेट घ्यावी.

6 / 7
जादा साखर खाल्यानंतर रक्तातील साखर वाढते. यामुळे मुड स्विंग्स, चिडचिडेपणा आणि डिप्रेशनची समस्या वाढू शकते. लहान-लहान गोष्टींमुले चिडचिडेपणा वाढतो. थकवा येऊ शकतो.

जादा साखर खाल्यानंतर रक्तातील साखर वाढते. यामुळे मुड स्विंग्स, चिडचिडेपणा आणि डिप्रेशनची समस्या वाढू शकते. लहान-लहान गोष्टींमुले चिडचिडेपणा वाढतो. थकवा येऊ शकतो.

7 / 7
Follow us
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप.
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य.
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत.
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य.
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.