IND va BAN : कष्ट प्रामाणिक असतील तर नशीबही संधी देते, अखेर त्या खेळाडूची टीम इंडियामध्ये निवड
टीम इंडियासाठी आणि बांगलादेशमध्ये 19 सप्टेंबरमध्ये दोन सामन्यांची मालिका सुरू होणार आहे. या मालिकेमधील एका सामन्यासाठी बीसीसीआयने टीमची घोषणा केली आहे. या टीममध्ये एक असा खेळाडू आहे जो अनेक संकटांवर मात करून यशाच्या शिखरावर पोहोचला आहे. कोण आहे तो खेळाडू जाणून घ्या.
Most Read Stories