अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्यासाठी या चित्रपटावेळी सगळ्याच अभिनेत्रींनी दिलेला नकार, पण तोच ठरला सुपरहिट

प्रत्येकाच्या आयुष्यात यश अपयश आपण पाहतो. यशाच्या शिखरावर असलेल्या व्यक्तीच्याही आयुष्यात हा कठीण काळ येतो. पण त्या काळात खचून न जाता संयम ठेवत पूर्ण ताकदीने आपलं काम करत राहायचं. यश मिळाल्याशिवाय राहत नाही अशाच प्रकारे बिग बी यांच्या जीवनातही असा काळ आला होता. पाहा नेमकं काय झालं होतं?

| Updated on: Jul 23, 2024 | 8:06 PM
 बॉलिवूडचे बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांनी मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. अमिताभ बच्चन यांची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. अनेक हिट चित्रपटे त्यांनी बॉलिवूडला दिली आहेत.

बॉलिवूडचे बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांनी मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. अमिताभ बच्चन यांची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. अनेक हिट चित्रपटे त्यांनी बॉलिवूडला दिली आहेत.

1 / 5
 अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक चढउतार हे बघितले आहेत. एककाळ असा होता की, अमिताभ बच्चन यांचे एका मागून एक चित्रपट फ्लॉप जात होते.

अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक चढउतार हे बघितले आहेत. एककाळ असा होता की, अमिताभ बच्चन यांचे एका मागून एक चित्रपट फ्लॉप जात होते.

2 / 5
हेच नाहीतर सतत चित्रपट फ्लॉप जात असल्याने अनेक अभिनेत्रींनी त्यांच्यासोबत काम करण्यासही नकार दिला. जंजीर चित्रपटाची ऑफर अनेक अभिनेत्रींना करण्यात आली. परंतू अमिताभ बच्चन यांच्यामुळे अभिनेत्रींनी नकार दिला.

हेच नाहीतर सतत चित्रपट फ्लॉप जात असल्याने अनेक अभिनेत्रींनी त्यांच्यासोबत काम करण्यासही नकार दिला. जंजीर चित्रपटाची ऑफर अनेक अभिनेत्रींना करण्यात आली. परंतू अमिताभ बच्चन यांच्यामुळे अभिनेत्रींनी नकार दिला.

3 / 5
शेवटी जंजीर चित्रपटाला आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्यास अभिनेत्री जया भादुरी बच्चन यांनी होकार दिला.  चित्रपटाने मोठा धमाका केला आणि हा चित्रपट सुपरहिट ठरलाय.

शेवटी जंजीर चित्रपटाला आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्यास अभिनेत्री जया भादुरी बच्चन यांनी होकार दिला. चित्रपटाने मोठा धमाका केला आणि हा चित्रपट सुपरहिट ठरलाय.

4 / 5
अमिताभ बच्चन यांनी असे ठरवले होते की, जर जंजीर हा चित्रपट फ्लॉप गेला तर मुंबई सोडून ते थेट इलाहाबादला रवाना होणार होते. त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी मागे वळून बघितले नाही.

अमिताभ बच्चन यांनी असे ठरवले होते की, जर जंजीर हा चित्रपट फ्लॉप गेला तर मुंबई सोडून ते थेट इलाहाबादला रवाना होणार होते. त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी मागे वळून बघितले नाही.

5 / 5
Follow us
'मी परफ्यूम मारून जातो, उलट्या कशा होतील', भुजबळांचा कुणाला खोचक टोला?
'मी परफ्यूम मारून जातो, उलट्या कशा होतील', भुजबळांचा कुणाला खोचक टोला?.
रोज भूमिका बदलण्यापेक्षा हिंमत असेल तर...भुजबळांचं जरांगेना ओपन चॅलेंज
रोज भूमिका बदलण्यापेक्षा हिंमत असेल तर...भुजबळांचं जरांगेना ओपन चॅलेंज.
लाडकी बहीण दादांचीच? अजित पवारांनी ती योजना हायजॅक केली? भुजबळ म्हणाले
लाडकी बहीण दादांचीच? अजित पवारांनी ती योजना हायजॅक केली? भुजबळ म्हणाले.
'लाडकी बहीण'च्या तोडीस तोड नवी योजना, 1500 नाहीतर इतकी रक्कम मिळणार?
'लाडकी बहीण'च्या तोडीस तोड नवी योजना, 1500 नाहीतर इतकी रक्कम मिळणार?.
'टप्प्यात येण्याआधी बोलायचं नसतं', जयंत पाटील मिश्किलपणे काय म्हणाले?
'टप्प्यात येण्याआधी बोलायचं नसतं', जयंत पाटील मिश्किलपणे काय म्हणाले?.
सरकारच्या माफीनाम्यावरून जयंत पाटील म्हणाले, ‘...ही आमची मागणी नव्हती’
सरकारच्या माफीनाम्यावरून जयंत पाटील म्हणाले, ‘...ही आमची मागणी नव्हती’.
शरद पवारांच्या मनात CM म्हणून कोण? सुप्रिया सुळे की जयंत पाटील?
शरद पवारांच्या मनात CM म्हणून कोण? सुप्रिया सुळे की जयंत पाटील?.
महायुतीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं....
महायुतीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं.....
दादा गुलाबी झाले, पण भगवे नाहीत? दादांसोबतच्या युतीवर फडणवीस म्हणाले..
दादा गुलाबी झाले, पण भगवे नाहीत? दादांसोबतच्या युतीवर फडणवीस म्हणाले...
लाडक्या बहिणींना 1500 ची ओवाळणी देणारा मोठा भाऊ कोण? फडणवीस म्हणाले...
लाडक्या बहिणींना 1500 ची ओवाळणी देणारा मोठा भाऊ कोण? फडणवीस म्हणाले....