न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत टीम इंडिया फुसssss! 46 धावात संपूर्ण संघ बाद, नोंदवले 5 सर्वात वाईट विक्रम
बांगलादेशविरुद्ध जबरदस्त कामगिरी केली होती. पण आता न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाने पहिल्याच सामन्यात सर्वकाही घालवलं आहे. दिग्गज खेळाडूंचा भरणा असलेला संघ अवघ्या 46 धावांवर ऑलआउट झाला. यावेळी भारताने पाच नकोसे विक्रम रचले आहेत.
Non Stop LIVE Update
Most Read Stories