Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वर्ल्डकप जेतेपदावरून पुन्हा एकदा गौतम गंभीर याचा धोनीवर हल्लाबोल, म्हणाला..

आयसीसी वनडे वर्ल्डकप आणि टी 20 वर्ल्डकप जिंकून दिल्याचं श्रेय महेंद्रसिंह धोनीला दिलं जातं. यावरून पुन्हा एकदा गौतम गंभीरने हल्लाबोल केला आहे. इतकंच काय 2007 आणि 2011 मध्ये भारताला अंतिम फेरीत नेण्याचं श्रेय युवराज सिंगला असल्याचं त्याने सांगितलं.

| Updated on: Jun 12, 2023 | 10:25 PM
2007 T20 विश्वचषक... 2011 एकदिवसीय विश्वचषक... 2013 चॅम्पियन्स ट्रॉफी... टीम इंडियाने महेंद्रसिंग धोनीने तीन आयसीसी ट्रॉफी जिंकल्या.  हे चषक एकट्याने जिंकलेले नाहीत. याचं श्रेय कर्णधार महेंद्रसिंह धोनीला दिलं जात असल्याने गौतम गंभीरने अनेकदा आक्षेप घेतला आहे.

2007 T20 विश्वचषक... 2011 एकदिवसीय विश्वचषक... 2013 चॅम्पियन्स ट्रॉफी... टीम इंडियाने महेंद्रसिंग धोनीने तीन आयसीसी ट्रॉफी जिंकल्या. हे चषक एकट्याने जिंकलेले नाहीत. याचं श्रेय कर्णधार महेंद्रसिंह धोनीला दिलं जात असल्याने गौतम गंभीरने अनेकदा आक्षेप घेतला आहे.

1 / 7
गौतम गंभीर पुन्हा एकदा टीका केली असून आता पीआर टीमचा उल्लेख केला आहे. पीआर टीमने त्याला 2007 आणि 2011 चा हिरो बनवल्याचा आरोप केला आहे.

गौतम गंभीर पुन्हा एकदा टीका केली असून आता पीआर टीमचा उल्लेख केला आहे. पीआर टीमने त्याला 2007 आणि 2011 चा हिरो बनवल्याचा आरोप केला आहे.

2 / 7
एका मुलाखतीत बोलताना गंभीर म्हणाला की, 2007 आणि 2011 च्या विश्वचषक जेतेपदासाठी कर्णधाराला पीआर टीमने वर्ल्ड कप हिरो बनवले. पण प्रत्यक्षात युवराज सिंग हाच खरा हिरो आहे. दोन्ही स्पर्धांमध्ये युवीने भारताला अंतिम फेरीत नेण्यास मोलाची भूमिका बजावली होती.

एका मुलाखतीत बोलताना गंभीर म्हणाला की, 2007 आणि 2011 च्या विश्वचषक जेतेपदासाठी कर्णधाराला पीआर टीमने वर्ल्ड कप हिरो बनवले. पण प्रत्यक्षात युवराज सिंग हाच खरा हिरो आहे. दोन्ही स्पर्धांमध्ये युवीने भारताला अंतिम फेरीत नेण्यास मोलाची भूमिका बजावली होती.

3 / 7
युवराज सिंगने दोन्ही स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केली होती. मात्र, पीआर टीमच्या मदतीने गंभीरने अप्रत्यक्षपणे धोनीला असा टोला दिला आहे की, कर्णधार हिरो झाला आहे.

युवराज सिंगने दोन्ही स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केली होती. मात्र, पीआर टीमच्या मदतीने गंभीरने अप्रत्यक्षपणे धोनीला असा टोला दिला आहे की, कर्णधार हिरो झाला आहे.

4 / 7
आयसीसी स्पर्धेत भारताच्या पराभवाबद्दल बोलताना गंभीर म्हणाला की, भारत हा व्यक्ती वेडं असलेले राष्ट्र आहे. संघाला तितकं महत्त्व दिलं जात नसल्याने प्रमुख स्पर्धा न जिंकण्याचेही हेच कारण आहे. जर आपण संघ म्हणून खेळलो तर नक्कीच चांगल्या निकालाची अपेक्षा करू शकतो.

आयसीसी स्पर्धेत भारताच्या पराभवाबद्दल बोलताना गंभीर म्हणाला की, भारत हा व्यक्ती वेडं असलेले राष्ट्र आहे. संघाला तितकं महत्त्व दिलं जात नसल्याने प्रमुख स्पर्धा न जिंकण्याचेही हेच कारण आहे. जर आपण संघ म्हणून खेळलो तर नक्कीच चांगल्या निकालाची अपेक्षा करू शकतो.

5 / 7
एक व्यक्ती मोठी असं दर्शवून इतर सर्व त्याच्यापेक्षा लहान आहेत. त्यामुळे विश्वचषकात खेळलेल्या इतर खेळाडूंच्या कामगिरीबाबत कोणतीही चर्चा होत नाही, असं गंभीरने सांगितले.

एक व्यक्ती मोठी असं दर्शवून इतर सर्व त्याच्यापेक्षा लहान आहेत. त्यामुळे विश्वचषकात खेळलेल्या इतर खेळाडूंच्या कामगिरीबाबत कोणतीही चर्चा होत नाही, असं गंभीरने सांगितले.

6 / 7
गौतम गंभीरने 2007 टी-20 विश्वचषक फायनलमध्ये 75 धावा केल्या होत्या. 2011 च्या एकदिवसीय विश्वचषक फायनलमध्ये त्याने 97 धावांचे योगदान दिले होते.

गौतम गंभीरने 2007 टी-20 विश्वचषक फायनलमध्ये 75 धावा केल्या होत्या. 2011 च्या एकदिवसीय विश्वचषक फायनलमध्ये त्याने 97 धावांचे योगदान दिले होते.

7 / 7
Follow us
शाह स्नेहभोजनासाठी तटकरेंच्या घरी, 'त्या' 45 मिनिटांत नेमकं काय घडलं?
शाह स्नेहभोजनासाठी तटकरेंच्या घरी, 'त्या' 45 मिनिटांत नेमकं काय घडलं?.
अष्टविनायकाच्या दर्शनाला जाताय? नीट कपड्यात जा..कारण आता ड्रेसकोड लागू
अष्टविनायकाच्या दर्शनाला जाताय? नीट कपड्यात जा..कारण आता ड्रेसकोड लागू.
गर्लफ्रेंडला टाकलं बॅगेत अन् आणलं बॉईज हॉस्टेलात, पुढे जे झालं त्यावर
गर्लफ्रेंडला टाकलं बॅगेत अन् आणलं बॉईज हॉस्टेलात, पुढे जे झालं त्यावर.
तटकरेंच्या घरी जेवणाचं आमंत्रण, गोगावले जाणार की नाही? स्पष्ट म्हणाले
तटकरेंच्या घरी जेवणाचं आमंत्रण, गोगावले जाणार की नाही? स्पष्ट म्हणाले.
तटकरेंच्या घरी स्नेहभोजन अन् पाहुणचार, शाहांसाठी काय स्पेशल मेन्यू?
तटकरेंच्या घरी स्नेहभोजन अन् पाहुणचार, शाहांसाठी काय स्पेशल मेन्यू?.
ऐनवेळी शिंदेंना भाषणाची संधी तर दादांचं भाषणच नाही, रायगडावर काय घडलं?
ऐनवेळी शिंदेंना भाषणाची संधी तर दादांचं भाषणच नाही, रायगडावर काय घडलं?.
शिंदेशाही पगडी, कवड्यांची माळ अन् जय भवानीचा गजर, शहांनी रायगड गाजवलं
शिंदेशाही पगडी, कवड्यांची माळ अन् जय भवानीचा गजर, शहांनी रायगड गाजवलं.
उदयनराजेंच्या मागणीवर CM म्हणाले, त्यांना टकमक टोकावरूनच लोटलं पाहिजे
उदयनराजेंच्या मागणीवर CM म्हणाले, त्यांना टकमक टोकावरूनच लोटलं पाहिजे.
शिंदेशाही पगडी, कवड्याची माळ अन्..अमित शाहांचा किल्ले रायगडावर सन्मान
शिंदेशाही पगडी, कवड्याची माळ अन्..अमित शाहांचा किल्ले रायगडावर सन्मान.
उदयनराजेंच्या रायगडावर अमित शहांसमोर 'या' 5 मागण्या, म्हणाले...
उदयनराजेंच्या रायगडावर अमित शहांसमोर 'या' 5 मागण्या, म्हणाले....