Uday Saharan | आवडीमुळे नाही, तर वडिलांमुळे क्रिकेटरचा ‘उदय’! खेळाडूचं होतं दुसरंच स्वप्न

U19 World Cup Team India Uday Saharan | टीम इंडियाने उदय सहारन याच्या कॅप्टन्सीत सलग 6 सामने जिंकून फायनलमध्ये धडक मारली. उदयने टीम इंडियासाठी शतकही केलं. मात्र टीम इंडिया वर्ल्ड चॅम्पियन होता आलं नाही. टीम इंडियाला अंडर 19 वर्ल्ड कप फायनलपर्यंत पोहचवणाऱ्या उदय सहारन याचा क्रिकेटर म्हणून प्रवास कसा राहिला?

| Updated on: Feb 12, 2024 | 6:43 PM
उदय सहारन याच्या नेतृत्वात टीम इंडिया अंडर 19 वर्ल्ड कप 2024 उपविजेता ठरला. टीम इंडियाचं विश्व विजेता होण्याचं स्वप्न भंगलं. तर ऑस्ट्रेलिया वर्ल्ड चॅम्पियन ठरली.

उदय सहारन याच्या नेतृत्वात टीम इंडिया अंडर 19 वर्ल्ड कप 2024 उपविजेता ठरला. टीम इंडियाचं विश्व विजेता होण्याचं स्वप्न भंगलं. तर ऑस्ट्रेलिया वर्ल्ड चॅम्पियन ठरली.

1 / 5
टीम इंडिया सलग 6 सामने जिंकत फायनलमध्ये पोहचली.  उदयच्या नेतृत्वात टीम इंडियाने उल्लेखनीय कामगिरी केली.या निमित्ताने उदय सहारन नक्की कोण आहे? उदय सहारन याचा इथवरचा प्रवास कसा राहिला, हे आपण जाणून घेऊयात.

टीम इंडिया सलग 6 सामने जिंकत फायनलमध्ये पोहचली. उदयच्या नेतृत्वात टीम इंडियाने उल्लेखनीय कामगिरी केली.या निमित्ताने उदय सहारन नक्की कोण आहे? उदय सहारन याचा इथवरचा प्रवास कसा राहिला, हे आपण जाणून घेऊयात.

2 / 5
उदयचा जन्म 2004 साली राजस्थानमधील श्रीगंगानगर येथे झाला. उदय सहारन क्रिकेटमुळे वयाच्या 12 वर्षी पंजाबला आला. उदयमुळे संपूर्ण कुंटुंबाला भटिंडाला यावं लागलं.

उदयचा जन्म 2004 साली राजस्थानमधील श्रीगंगानगर येथे झाला. उदय सहारन क्रिकेटमुळे वयाच्या 12 वर्षी पंजाबला आला. उदयमुळे संपूर्ण कुंटुंबाला भटिंडाला यावं लागलं.

3 / 5
उदय पंजाबला आल्यानंतर त्याने अंडर 14, 16 आणि 19 टीमसाठी खेळला. उदयला घरातूनच क्रिकेटचे बाळकडू मिळाले. उदयचे वडील हे कोच असल्याने त्याला बरेचसे छक्के पंजे माहित झाले.

उदय पंजाबला आल्यानंतर त्याने अंडर 14, 16 आणि 19 टीमसाठी खेळला. उदयला घरातूनच क्रिकेटचे बाळकडू मिळाले. उदयचे वडील हे कोच असल्याने त्याला बरेचसे छक्के पंजे माहित झाले.

4 / 5
उदयला आपल्या नेतृत्वात टीम इंडियाला वर्ल्ड चॅम्पियन करता आलं नाही. मात्र त्याने टीम इंडियाला तिथवर पोहचवण्यासाठी कठोर परिश्रम घेतले.

उदयला आपल्या नेतृत्वात टीम इंडियाला वर्ल्ड चॅम्पियन करता आलं नाही. मात्र त्याने टीम इंडियाला तिथवर पोहचवण्यासाठी कठोर परिश्रम घेतले.

5 / 5
Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.