Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs BAN : टी 20, वनडे मालिकेसाठी टीम इंडियाचा बांगलादेश दौरा, वाचा संपूर्ण वेळापत्रक

IND vs BAN : भारतीय महिला क्रिकेट संघ आता बांगलादेश दौऱ्यासाठी सज्ज आहे. या दौऱ्यात भारतीय संघ टी 20 आणि वनडे मालिका खेळणार आहे.

| Updated on: Jun 16, 2023 | 5:28 PM
तब्बल चार महिन्यांनंतर भारतीय महिला संघ क्रिकेटसाठी सज्ज झाला आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघ जुलैमध्ये तीन एकदिवसीय आणि तीन टी 20 सामन्यांच्या मालिकेसाठी बांगलादेश दौरा करणार आहे.

तब्बल चार महिन्यांनंतर भारतीय महिला संघ क्रिकेटसाठी सज्ज झाला आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघ जुलैमध्ये तीन एकदिवसीय आणि तीन टी 20 सामन्यांच्या मालिकेसाठी बांगलादेश दौरा करणार आहे.

1 / 5
भारत शेवटचा टी-20 विश्वचषक या वर्षी फेब्रुवारीमध्ये दक्षिण आफ्रिकेत खेळला होता. शिवाय, शेवटचा वनडे सप्टेंबर 2022 मध्ये खेळला गेला होता.

भारत शेवटचा टी-20 विश्वचषक या वर्षी फेब्रुवारीमध्ये दक्षिण आफ्रिकेत खेळला होता. शिवाय, शेवटचा वनडे सप्टेंबर 2022 मध्ये खेळला गेला होता.

2 / 5
सर्व सामने शेर-ए-बांगला नॅशनल स्टेडियमवर खेळवले जातील," असे बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या महिला क्रिकेट विभागाचे अध्यक्ष शफीउल आलम चौधरी नदेल यांनी क्रिकबझशी बोलताना सांगितले. या मैदानावर महिलांचा शेवटचा सामना 2012 मध्ये बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झाला होता.

सर्व सामने शेर-ए-बांगला नॅशनल स्टेडियमवर खेळवले जातील," असे बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या महिला क्रिकेट विभागाचे अध्यक्ष शफीउल आलम चौधरी नदेल यांनी क्रिकबझशी बोलताना सांगितले. या मैदानावर महिलांचा शेवटचा सामना 2012 मध्ये बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झाला होता.

3 / 5
वेळापत्रकानुसार सर्व सामने सकाळी सुरू होतील. टीम इंडिया 6 जुलैला ढाक्याला रवाना होणार असून 9 जुलैपासून टी-20 मालिका सुरू होणार आहे. त्यानंतर 11 आणि 13 जुलै रोजी उर्वरित दोन टी-20 सामने होणार आहेत.

वेळापत्रकानुसार सर्व सामने सकाळी सुरू होतील. टीम इंडिया 6 जुलैला ढाक्याला रवाना होणार असून 9 जुलैपासून टी-20 मालिका सुरू होणार आहे. त्यानंतर 11 आणि 13 जुलै रोजी उर्वरित दोन टी-20 सामने होणार आहेत.

4 / 5
टी-20 मालिकेनंतर 16 जुलैपासून तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू होणार असून दुसरा सामना 19 जुलैला होणार आहे. भारताच्या बांगलादेश दौर्‍याची सांगता 22 जुलै रोजी मालिकेतील तिसर्‍या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्याने होईल.

टी-20 मालिकेनंतर 16 जुलैपासून तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू होणार असून दुसरा सामना 19 जुलैला होणार आहे. भारताच्या बांगलादेश दौर्‍याची सांगता 22 जुलै रोजी मालिकेतील तिसर्‍या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्याने होईल.

5 / 5
Follow us
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.