IND vs NZ : टीम इंडियाच्या मालिका पराभवाला जबाबदार कोण? ही आहेत कारणं
India vs New Zealand 2nd Test : रोहित शर्मा याच्या नेतृत्वात भारताने मायदेशात तब्बल 12 वर्षांनंतर कसोटी मालिका गमावली. न्यूझीलंडने टीम इंडियावर दुसऱ्या कसोटी सामन्यात 113 धावांनी विजय मिळवला. टीम इंडियाच्या या मालिका पराभवाची नक्की कारण काय? जाणून घ्या.
Non Stop LIVE Update
Most Read Stories