Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India Vs Pakistan : वर्ल्डकपमध्ये भारताने सातही वेळा पाकिस्तानला पराभूत केलं, कसं आणि कधी ते जाणून घ्या

India Vs Pakistan Head To Head : भारत आणि पाकिस्तान संघ वनडे वर्ल्डकपमध्ये आठव्यांदा आमने सामने येणार आहेत. या सामन्यासाठी अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक आहे. आतापर्यंत झालेल्या 7 पैकी 7 सामन्यात भारताने विजय मिळवला आहे.

| Updated on: Oct 13, 2023 | 8:19 PM
14 ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी आमनेसामने येणार आहेत. आतापर्यंत 7 वेळा दोन्ही संघांचा आमनासामना झाला आहे. या सातही सामन्यात भारताने बाजी मारली आहे. चला जाणून घेऊयात या सात सामन्यांचा इतिहास...

14 ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी आमनेसामने येणार आहेत. आतापर्यंत 7 वेळा दोन्ही संघांचा आमनासामना झाला आहे. या सातही सामन्यात भारताने बाजी मारली आहे. चला जाणून घेऊयात या सात सामन्यांचा इतिहास...

1 / 8
1992 World Cup: सिडनी येथे झालेल्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात मोहम्मद अझरुद्दीन याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने प्रथमच पाकिस्तानचा पराभव केला होता. भारताने हा सामना 43 धावांनी जिंकला होता.

1992 World Cup: सिडनी येथे झालेल्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात मोहम्मद अझरुद्दीन याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने प्रथमच पाकिस्तानचा पराभव केला होता. भारताने हा सामना 43 धावांनी जिंकला होता.

2 / 8
1996 World Cup: 9 मार्च रोजी बंगळुरू येथे झालेल्या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानचा 39 धावांनी पराभव केला. या सामन्यात टीम इंडियासाठी नवज्योतसिंग सिद्धूने फलंदाजीत चमकदार कामगिरी केली होती. तर अनिल कुंबळे आणि व्यंकटेश प्रसाद यांनी गोलंदाजीत कमाल दाखवली.

1996 World Cup: 9 मार्च रोजी बंगळुरू येथे झालेल्या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानचा 39 धावांनी पराभव केला. या सामन्यात टीम इंडियासाठी नवज्योतसिंग सिद्धूने फलंदाजीत चमकदार कामगिरी केली होती. तर अनिल कुंबळे आणि व्यंकटेश प्रसाद यांनी गोलंदाजीत कमाल दाखवली.

3 / 8
1999 World Cup: मँचेस्टर येथे झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 47 धावांनी पराभव केला. भारताकडून सौरव गांगुली फलंदाजीत आणि व्यंकटेश प्रसादने गोलंदाजीत जादू केली.

1999 World Cup: मँचेस्टर येथे झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 47 धावांनी पराभव केला. भारताकडून सौरव गांगुली फलंदाजीत आणि व्यंकटेश प्रसादने गोलंदाजीत जादू केली.

4 / 8
2003 World Cup: सेंच्युरियन येथे झालेल्या सामन्यात पाकिस्तानचा 6 विकेट्स राखून पराभव केला. या सामन्यात सचिन तेंडुलकरने 98 धावांची खेळी केली होती.

2003 World Cup: सेंच्युरियन येथे झालेल्या सामन्यात पाकिस्तानचा 6 विकेट्स राखून पराभव केला. या सामन्यात सचिन तेंडुलकरने 98 धावांची खेळी केली होती.

5 / 8
2011 World Cup: मोहाली येथे झालेल्या या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 29 धावांनी पराभव केला. या सामन्यात सचिनने धमाकेदार 85 धावा केल्या. तर सुरेश रैनाने नाबाद 36 धावा केल्या.

2011 World Cup: मोहाली येथे झालेल्या या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 29 धावांनी पराभव केला. या सामन्यात सचिनने धमाकेदार 85 धावा केल्या. तर सुरेश रैनाने नाबाद 36 धावा केल्या.

6 / 8
2015 World Cup: अॅडलेडमध्ये झालेल्या या विश्वचषक सामन्यात भारताने 300 धावा केल्या. या सामन्यात विराट कोहलीने शतक झळकावले. या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा डाव 224 धावांवर आटोपला. त्यामुळे भारताने 76 धावांनी विजय मिळवला.

2015 World Cup: अॅडलेडमध्ये झालेल्या या विश्वचषक सामन्यात भारताने 300 धावा केल्या. या सामन्यात विराट कोहलीने शतक झळकावले. या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा डाव 224 धावांवर आटोपला. त्यामुळे भारताने 76 धावांनी विजय मिळवला.

7 / 8
2019 World Cup: मँचेस्टर येथे झालेल्या विश्वचषक सामन्यात भारताने डकवर्थ-लुईस नियमानुसार पाकिस्तानवर 89 धावांनी विजय मिळवला. सध्या विद्यमान कर्णधार असलेल्या रोहित शर्माने या सामन्यात शतक झळकावले होते.

2019 World Cup: मँचेस्टर येथे झालेल्या विश्वचषक सामन्यात भारताने डकवर्थ-लुईस नियमानुसार पाकिस्तानवर 89 धावांनी विजय मिळवला. सध्या विद्यमान कर्णधार असलेल्या रोहित शर्माने या सामन्यात शतक झळकावले होते.

8 / 8
Follow us
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.
साडीवाली दीदी..शिंदेंनंतर भाजपच्या बड्या महिला नेत्यावर कामराचा निशाणा
साडीवाली दीदी..शिंदेंनंतर भाजपच्या बड्या महिला नेत्यावर कामराचा निशाणा.
पत्रकार परिषदेत उज्वल निकम यांचा मोठा दावा
पत्रकार परिषदेत उज्वल निकम यांचा मोठा दावा.
संभाजीराजे 'वाघ्या'बाबत म्हणाले, 'महाराजांना अग्नि दिला त्यावेळी...'
संभाजीराजे 'वाघ्या'बाबत म्हणाले, 'महाराजांना अग्नि दिला त्यावेळी...'.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला.