श्रीलंकेविरुद्ध सामना बरोबरीत सुटताच भारताने मोडला ऑस्ट्रेलियाचा विक्रम, काय केलं ते वाचा
भारत आणि श्रीलंका यांच्यात वनडे मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना बरोबरीत सुटला. त्यामुळे या मालिकेतील उर्वरित दोन सामन्यांचं महत्त्व वाढलं आहे. श्रीलंकेने 230 धावा करत विजयासाठी 231 धावांचं आव्हान दिलं होतं. टीम इंडियाने सर्वबाद 230 धावा केल्या आणि सामना बरोबरीत सुटला.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5

1 लाखांचे झाले 10 लाख, 8 रुपयांचा शेअर 81 रुपयांवर

एकमेवाद्वितीय अभिषेक शर्मा, 355 दिवसानंतर तो रेकॉर्ड ब्रेक

कोण आहे अभिषेक शर्माची रुमर्ड गर्लफ्रेंड? किती श्रीमंत?

अदिती राव हैदरी हिच्या सौंदर्यावर चाहते फिदा, साडीत दिसते सुंदर

उर्मिला मातोंडकर हिच्या घायळ अदांवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा

अक्षय तृतीयेच्या दिवशी सोनं खरेदी करण्याचं बजेट नसेल तर काय...