कसोटी क्रिकेटमध्ये 112 वर्षानंतर असं घडलं, रोहित शर्मा अशी कामगिरी करणारा पहिला कर्णधार

पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील विजयानंतर टीम इंडियाची बरीच गणितं बदलली आहे. या मालिकेतील टीम इंडियाला गमवण्यापेक्षा बरंच काही मिळालं आहे. नवोदित खेळाडूंचं पदार्पण असो की आणखी काही विक्रम...सर्वकाही भारतीय संघाच्या पथ्यावर पडलं आहे. आता 112 वर्षानंतर कसोटी क्रिकेटमध्ये इतिहास रचला गेला आहे. अशी कामगिरी करणारा रोहित शर्मा पहिला भारतीय कर्णधार आहे.

| Updated on: Mar 09, 2024 | 3:31 PM
भारताने इंग्लंडविरुद्धचा पाचवा कसोटी सामना 1 डाव आणि 64 धावांनी जिंकला. या विजयासह मालिका 4-1 ने जिंकला. मालिकेतील या निकालामुळे टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये जबर फायदा आहे. गुणतालिकेत अव्वल स्थान राखण्यात यश आलं आहे.

भारताने इंग्लंडविरुद्धचा पाचवा कसोटी सामना 1 डाव आणि 64 धावांनी जिंकला. या विजयासह मालिका 4-1 ने जिंकला. मालिकेतील या निकालामुळे टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये जबर फायदा आहे. गुणतालिकेत अव्वल स्थान राखण्यात यश आलं आहे.

1 / 6
या मालिकेतील पहिला कसोटी सामना भारताने 28 धावांनी गमावला होता. त्यामुळे टीम इंडियावर कमबॅकचं मोठं आव्हान होतं. पण टीम इंडियाने जबरदस्त कमबॅक केलं आणि पुढील चारही सामने जिंकले.

या मालिकेतील पहिला कसोटी सामना भारताने 28 धावांनी गमावला होता. त्यामुळे टीम इंडियावर कमबॅकचं मोठं आव्हान होतं. पण टीम इंडियाने जबरदस्त कमबॅक केलं आणि पुढील चारही सामने जिंकले.

2 / 6
दुसऱ्या कसोटीपासून टीम इंडियाने कमबॅक केलं. विशाखापट्टणम येथील दुसरा सामना 106 धावांनी, तिसरा कसोटी सामना 434 धावांननी, चौथा कसोटी सामना 5 विकेट्सने आणि पाचवा कसोटी सामना एक डाव 64 धावांनी जिंकला.

दुसऱ्या कसोटीपासून टीम इंडियाने कमबॅक केलं. विशाखापट्टणम येथील दुसरा सामना 106 धावांनी, तिसरा कसोटी सामना 434 धावांननी, चौथा कसोटी सामना 5 विकेट्सने आणि पाचवा कसोटी सामना एक डाव 64 धावांनी जिंकला.

3 / 6
पहिला सामना गमवल्यानंतर उर्वरित चार सामने जिंकणारा भारत हा तिसरा देश ठरला आहे. यापू्र्वी ही कामगिरी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडने केली आहे. आता 112 वर्षानंतर टीम इंडियाला असं यश मिळालं आहे.

पहिला सामना गमवल्यानंतर उर्वरित चार सामने जिंकणारा भारत हा तिसरा देश ठरला आहे. यापू्र्वी ही कामगिरी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडने केली आहे. आता 112 वर्षानंतर टीम इंडियाला असं यश मिळालं आहे.

4 / 6
ऑस्ट्रेलिायने 1897/97 आणि 1901/1902 या कालावधीत पहिला सामना गमवून उर्वरित चार सामने जिंकले होते. तर इंग्लंडने अशी कामगिरी एकादाच केली आहे. 1911/12 मध्ये कसोटी मालिका 4-1 ने जिंकली होती. आता 112 वर्षानंतर टीम इंडियाने अशी कामगिरी केली आहे.

ऑस्ट्रेलिायने 1897/97 आणि 1901/1902 या कालावधीत पहिला सामना गमवून उर्वरित चार सामने जिंकले होते. तर इंग्लंडने अशी कामगिरी एकादाच केली आहे. 1911/12 मध्ये कसोटी मालिका 4-1 ने जिंकली होती. आता 112 वर्षानंतर टीम इंडियाने अशी कामगिरी केली आहे.

5 / 6
भारताने पहिला कसोटी सामना गमवल्यानंतर चौथ्यांदा अशी कामगिरी केली आहे. 2017 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धची 4 सामन्यांची मालिका 2-1 ने जिंकली होती. ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2020-21 मध्ये चार सामन्यांची कसोटी मालिका 2-1 जिंकली. 2021 मध्ये इंग्लंडविरुद्ध 4 सामन्यांची कसोटी मालिका 3-1 ने जिंकली. आता 2024 मध्ये इंग्लंड विरुद्धची मालिका 4-1 जिंकली.

भारताने पहिला कसोटी सामना गमवल्यानंतर चौथ्यांदा अशी कामगिरी केली आहे. 2017 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धची 4 सामन्यांची मालिका 2-1 ने जिंकली होती. ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2020-21 मध्ये चार सामन्यांची कसोटी मालिका 2-1 जिंकली. 2021 मध्ये इंग्लंडविरुद्ध 4 सामन्यांची कसोटी मालिका 3-1 ने जिंकली. आता 2024 मध्ये इंग्लंड विरुद्धची मालिका 4-1 जिंकली.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले...
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले....
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स.
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात.
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर.
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?.
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती.
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं.
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान.
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा.
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?.