Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2024 : आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचं कर्णधारपद पुन्हा बदलणार? कोणाला मिळणार जबाबदारी वाचा

IPL 2024 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु फ्रेंचाईसीने आयपीएल 2024 सालासाठी पुन्हा एकदा जोरदार तयारी सुरु केली आहे. आयपीएल 2024 जेतेपदासाठी संघात काही बदल करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

| Updated on: Jun 04, 2023 | 9:51 PM
आयपीएल 2024 साठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सज्ज झाली आहे. गेल्या हंगामात आरसीबीचं स्वप्न भंगलं होतं. साखळी फेरीतच आरसीबीचं आव्हान संपुष्टात आलं होतं.

आयपीएल 2024 साठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सज्ज झाली आहे. गेल्या हंगामात आरसीबीचं स्वप्न भंगलं होतं. साखळी फेरीतच आरसीबीचं आव्हान संपुष्टात आलं होतं.

1 / 10
आता 14 पैकी फक्त 7 सामने जिंकलेल्या आरसीबी संघाच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित होत आहेत. यावेळी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने घरच्या मैदानावर 7 सामने खेळले. चिन्नास्वामी स्टेडियमवर केवळ 3 सामने जिंकले होते.

आता 14 पैकी फक्त 7 सामने जिंकलेल्या आरसीबी संघाच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित होत आहेत. यावेळी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने घरच्या मैदानावर 7 सामने खेळले. चिन्नास्वामी स्टेडियमवर केवळ 3 सामने जिंकले होते.

2 / 10
2019 नंतर आरसीबी संघ लीग स्टेजमधून बाहेर पडण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे फाफ डुप्लेसिसच्या नेतृत्वावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

2019 नंतर आरसीबी संघ लीग स्टेजमधून बाहेर पडण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे फाफ डुप्लेसिसच्या नेतृत्वावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

3 / 10
डुप्लेसिसने गेल्या दोन हंगामात आरसीबी संघाचे नेतृत्व केले आहे. फाफच्या नेतृत्वाखाली आरसीबीने एकूण 27 सामने खेळले आहेत. त्यात फक्त 14 सामन्यांत विजय मिळवला आणि 13 सामने गमावले.

डुप्लेसिसने गेल्या दोन हंगामात आरसीबी संघाचे नेतृत्व केले आहे. फाफच्या नेतृत्वाखाली आरसीबीने एकूण 27 सामने खेळले आहेत. त्यात फक्त 14 सामन्यांत विजय मिळवला आणि 13 सामने गमावले.

4 / 10
आरसीबीने यावेळी चिन्नास्वामी स्टेडियमवर केवळ 3 सामने जिंकले. त्यापैकी एक सामना विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली जिंकला होता. म्हणजेच डुप्लेसिसच्या नेतृत्वाखाली आरसीबीने घरच्या मैदानावर फक्त दोन सामने जिंकले आहेत.

आरसीबीने यावेळी चिन्नास्वामी स्टेडियमवर केवळ 3 सामने जिंकले. त्यापैकी एक सामना विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली जिंकला होता. म्हणजेच डुप्लेसिसच्या नेतृत्वाखाली आरसीबीने घरच्या मैदानावर फक्त दोन सामने जिंकले आहेत.

5 / 10
डुप्लेसिसच्या अनुपस्थितीत विराट कोहलीने तीन सामन्यांमध्ये आरसीबी संघाचे नेतृत्व केले. यावेळी त्यांनी आपल्या आधीच्या आक्रमक नेतृत्वाने लक्ष वेधले होते. त्यामुळे आरसीबी फ्रँचायसी पुन्हा कोहलीला कर्णधारपद देणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

डुप्लेसिसच्या अनुपस्थितीत विराट कोहलीने तीन सामन्यांमध्ये आरसीबी संघाचे नेतृत्व केले. यावेळी त्यांनी आपल्या आधीच्या आक्रमक नेतृत्वाने लक्ष वेधले होते. त्यामुळे आरसीबी फ्रँचायसी पुन्हा कोहलीला कर्णधारपद देणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

6 / 10
नेतृत्वाच्या भारामुळे कोहलीने आरसीबी संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. भारतीय संघ आणि आरसीबीचे नेतृत्व करणे हे ओझे ठरत आहे, असं सांगत त्याने सांगितलं होतं.

नेतृत्वाच्या भारामुळे कोहलीने आरसीबी संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. भारतीय संघ आणि आरसीबीचे नेतृत्व करणे हे ओझे ठरत आहे, असं सांगत त्याने सांगितलं होतं.

7 / 10
विराट कोहलीने टीम इंडियाच्या तीन संघांचे कर्णधारपद सोडले आहे. त्यामुळे त्याचावर आता कोणतीच जबाबदारी नाही. कोहली आता पूर्णपणे मोकळा असून जबाबदारी पु्न्हा एकदा खांद्यावर घेऊ शकतो.

विराट कोहलीने टीम इंडियाच्या तीन संघांचे कर्णधारपद सोडले आहे. त्यामुळे त्याचावर आता कोणतीच जबाबदारी नाही. कोहली आता पूर्णपणे मोकळा असून जबाबदारी पु्न्हा एकदा खांद्यावर घेऊ शकतो.

8 / 10
IPL 2024 : आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचं कर्णधारपद पुन्हा बदलणार? कोणाला मिळणार जबाबदारी वाचा

9 / 10
त्यामुळे आयपीएलच्या पुढच्या हंगामात आरसीबी फ्रँचायसीने पुन्हा विराट कोहलीला कर्णधारपद दिले तर आश्चर्य वाटायला नको.

त्यामुळे आयपीएलच्या पुढच्या हंगामात आरसीबी फ्रँचायसीने पुन्हा विराट कोहलीला कर्णधारपद दिले तर आश्चर्य वाटायला नको.

10 / 10
Follow us
जयंत पाटील मुरलेले नेते आहेत, त्यांचा अंदाज लावणं कठीण - एकनाथ शिंदे
जयंत पाटील मुरलेले नेते आहेत, त्यांचा अंदाज लावणं कठीण - एकनाथ शिंदे.
'राज ठाकरे भांग पिऊन बोलतात', माजी मंत्र्यांची टीका, मनसेकडूनही पलटवार
'राज ठाकरे भांग पिऊन बोलतात', माजी मंत्र्यांची टीका, मनसेकडूनही पलटवार.
संतोष देशमुखांसाठी गाव एकवटलं, मस्साजोगच्या ग्रामस्थांचा मोठा निर्णय
संतोष देशमुखांसाठी गाव एकवटलं, मस्साजोगच्या ग्रामस्थांचा मोठा निर्णय.
जजसोबत सक्तीच्या रजेवरच्या पोलिसांची होळी? दमानियांकडून थेट फोटो ट्विट
जजसोबत सक्तीच्या रजेवरच्या पोलिसांची होळी? दमानियांकडून थेट फोटो ट्विट.
नैसर्गिक रंगात न्हाऊन निघत धसांनी लुटला धुळवडीचा आनंद
नैसर्गिक रंगात न्हाऊन निघत धसांनी लुटला धुळवडीचा आनंद.
बापाच्या आठवणीने व्याकूळ, भास होताच वैभवीनं रेखाटलं देशमुखांचं चित्र
बापाच्या आठवणीने व्याकूळ, भास होताच वैभवीनं रेखाटलं देशमुखांचं चित्र.
वाल्मिक कराडच्या आडून पोलिसांवर निशाणा, तृप्ती देसाई गोत्यात येणार?
वाल्मिक कराडच्या आडून पोलिसांवर निशाणा, तृप्ती देसाई गोत्यात येणार?.
पक्ष डुबला तरी चालेल, आपण हलता कामा नये; शिरसाटांची राऊतांवर खोचक टीका
पक्ष डुबला तरी चालेल, आपण हलता कामा नये; शिरसाटांची राऊतांवर खोचक टीका.
'शिवतीर्थ'वर ठाकरे रंगले; कुटुंब, कार्यकर्त्यांसोबत धूळवड साजरी
'शिवतीर्थ'वर ठाकरे रंगले; कुटुंब, कार्यकर्त्यांसोबत धूळवड साजरी.
जयंत पाटलांच्या मनात नेमकं काय? आधी सूचक वक्तव्य अन् आता म्हणताय...
जयंत पाटलांच्या मनात नेमकं काय? आधी सूचक वक्तव्य अन् आता म्हणताय....