रवींद्र जडेजाने कसोटी क्रिकेटमध्ये मिळवला आणखी एक मान, दहाव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर ‘त्रिशतक’
भारत विरुद्ध बांग्लादेश कसोटीच्या चौथ्या दिवशी भारतीय गोलंदाजांचा प्रभाव दिसला. दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशीचा खेळ पावसामुळे वाया गेल्याने सामना ड्रॉच्या दिशेने झुकला आहे. असं असूनही भारतीय गोलंदाजांनी चौथ्या दिवशी कमाल करत 7 गडी बाद केले. यात रवींद्र जडेजाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5

मध असली की नकली, झटक्यात घरीच तपासून पाहा

नव्या गाडीची पूजा करताना चाकाखाली लिंबू ठेवण्याचं कारण काय? जाणून घ्या

Vastu Tips : घरात कोळ्याचं जाळं असणं कसले संकेत?

पाकिस्तानात मुस्लीम व्यक्तीने दारु घेतल्यास काय होते शिक्षा

Ghibli फोटो पाहून सिनेमाचे नाव सांगा

आलं, लसूण आणि मध याचं चाटण खाल्ल्याने काय फायदे होतात ?