Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत टीम इंडिया पोहोचणार की नाही? त्या भाकीताने धाबे दणाणले

आयपीएल स्पर्धेचा थरार आता काही दिवसात अनुभवायला मिळणार आहे. पण इतर देशांमध्ये टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठीची मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. त्यात न्यूझीलंडच्या खेळाडूने टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीबाबत भाकीत वर्तवलं आहे. त्यामुळे भारतीय क्रीडारसिकांना धक्का बसला आहे.

| Updated on: Mar 13, 2024 | 5:07 PM
आयपीएल स्पर्धेचं 17वं पर्व 22 मार्चपासून सुरु होणार आहे. 21 मेपर्यंत ही स्पर्धा असणार असून त्यानंतर आठवड्याभरानंतर टी20 वर्ल्डकपचा थरार अनुभवायला मिळणार आहे. जून महिन्यात अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये ही मेगा टूर्नामेंट सुरू होणार आहे.

आयपीएल स्पर्धेचं 17वं पर्व 22 मार्चपासून सुरु होणार आहे. 21 मेपर्यंत ही स्पर्धा असणार असून त्यानंतर आठवड्याभरानंतर टी20 वर्ल्डकपचा थरार अनुभवायला मिळणार आहे. जून महिन्यात अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये ही मेगा टूर्नामेंट सुरू होणार आहे.

1 / 6
टी20 वर्ल्डकप स्पर्धा 1 जूनपासून सुरु होईल आणि 29 जूनला ही स्पर्धा संपणार आहे. एकूण 20 संघांमध्ये जेतेपदासाठी चुरस असणार आहे.

टी20 वर्ल्डकप स्पर्धा 1 जूनपासून सुरु होईल आणि 29 जूनला ही स्पर्धा संपणार आहे. एकूण 20 संघांमध्ये जेतेपदासाठी चुरस असणार आहे.

2 / 6
भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी एकाच गटात आहेत. टीम इंडिया 5 जूनला आयर्लंडविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. त्यानंतर 9 जूनला भारत पाकिस्तान सामन्याची मेजवानी मिळणार आहे.

भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी एकाच गटात आहेत. टीम इंडिया 5 जूनला आयर्लंडविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. त्यानंतर 9 जूनला भारत पाकिस्तान सामन्याची मेजवानी मिळणार आहे.

3 / 6
न्यूझीलंडचा खेळाडू मार्टिन गुप्टिल याने टी20 वर्ल्डकपबाबत आधीच भाकीत वर्तवलं आहे. उपांत्य फेरीत पोहोचणाऱ्या संघांबाबत सांगितलं आहे. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे संघ पोहोचणार यावर त्याने मोहोर लावली आहे.

न्यूझीलंडचा खेळाडू मार्टिन गुप्टिल याने टी20 वर्ल्डकपबाबत आधीच भाकीत वर्तवलं आहे. उपांत्य फेरीत पोहोचणाऱ्या संघांबाबत सांगितलं आहे. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे संघ पोहोचणार यावर त्याने मोहोर लावली आहे.

4 / 6
उपांत्य फेरीत पोहोचणाऱ्या इतर दोन संघांबाबत सांगताना गुप्टिलने भारताचं नाव घेतलं नाही. इंग्लंड किंवा पाकिस्तान हा चौथा संघ असण्याची शक्यता वर्तवली आहे. पण तिसऱ्या संघाबाबत काहीच सांगितलेलं नाही.

उपांत्य फेरीत पोहोचणाऱ्या इतर दोन संघांबाबत सांगताना गुप्टिलने भारताचं नाव घेतलं नाही. इंग्लंड किंवा पाकिस्तान हा चौथा संघ असण्याची शक्यता वर्तवली आहे. पण तिसऱ्या संघाबाबत काहीच सांगितलेलं नाही.

5 / 6
कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया मैदानात उतरणार आहे. गेल्या 11 वर्षातील आयसीसी चषकांचा दुष्काळ दूर करण्याची संधी आहे. त्यामुळे आता टीम इंडिया कशी कामगिरी करते हे पाहणं महत्त्वाचं आहे.

कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया मैदानात उतरणार आहे. गेल्या 11 वर्षातील आयसीसी चषकांचा दुष्काळ दूर करण्याची संधी आहे. त्यामुळे आता टीम इंडिया कशी कामगिरी करते हे पाहणं महत्त्वाचं आहे.

6 / 6
Follow us
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं.
देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासात आरोपीच्या मित्रांना पोलिसांनी का घेतलं
देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासात आरोपीच्या मित्रांना पोलिसांनी का घेतलं.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला कोणत्या न्यायालयात चालणार?
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला कोणत्या न्यायालयात चालणार?.
खुर्च्यांची अदलाबदल शिंदेंच्या मनातून जाईना...म्हणाले; 'आता फक्त...'
खुर्च्यांची अदलाबदल शिंदेंच्या मनातून जाईना...म्हणाले; 'आता फक्त...'.
विधानभवनाच्या गॅलरीत उद्धव ठाकरेंची फडणवीसांना मिश्किल टोलेबाजी
विधानभवनाच्या गॅलरीत उद्धव ठाकरेंची फडणवीसांना मिश्किल टोलेबाजी.
कराडकडून १५ लाखांची खंडणी? आरोपांवर शिवराज बांगर स्पष्टच म्हणाले...
कराडकडून १५ लाखांची खंडणी? आरोपांवर शिवराज बांगर स्पष्टच म्हणाले....
अजित पवारांची सभागृहात शायरी, म्हणाले; सुभानअल्लाह म्हणायचं नाही..
अजित पवारांची सभागृहात शायरी, म्हणाले; सुभानअल्लाह म्हणायचं नाही...
“सर्वांसाठी घरे”, नवीन गृहनिर्माण धोरण कसं असणार अजित पवार म्हणाले...
“सर्वांसाठी घरे”, नवीन गृहनिर्माण धोरण कसं असणार अजित पवार म्हणाले....
संगमेश्वरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारणार
संगमेश्वरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारणार.
बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी नवी योजना, बळीराजा शेत, पाणंद रस्ते सुरु होणार
बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी नवी योजना, बळीराजा शेत, पाणंद रस्ते सुरु होणार.