Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बुमराह, कोहली नाही…! रोहित शर्माने T20 विश्वचषक विजयाचं श्रेय या तिघांना दिलं, म्हणाला..

टी20 वर्ल्डकप जिंकून दोन महिने उलटले आहेत. या विजयाचा आनंदोत्सव अजूनही सुरुच आहे. टी20 वर्ल्डकप जिंकून भारताने 11 वर्षानंतर आयसीसी चषक जिंकला. या विजयाचं श्रेय रोहित शर्माने मैदानाबाहेरील तिघांना दिलं.

| Updated on: Aug 22, 2024 | 9:05 PM
भारताने जून महिन्यात पार पडलेल्या आयसीसी चषकावर नाव कोरलं. भारताने दक्षिण अफ्रिकेचा पराभव करून दुसऱ्यांदा जेतेपदावर नाव कोरलं. यापूर्वी 2007 मध्ये टीम इंडियाने वर्ल्डकप जिंकला होता. 17 वर्षांनी भारताने जेतेपद मिळवलं.

भारताने जून महिन्यात पार पडलेल्या आयसीसी चषकावर नाव कोरलं. भारताने दक्षिण अफ्रिकेचा पराभव करून दुसऱ्यांदा जेतेपदावर नाव कोरलं. यापूर्वी 2007 मध्ये टीम इंडियाने वर्ल्डकप जिंकला होता. 17 वर्षांनी भारताने जेतेपद मिळवलं.

1 / 5
भारताने आयसीसी चषकांचा दुष्काळ 11 वर्षांनी दूर केला. यापूर्वी 2013 मध्ये महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. त्यानंतर पुन्हा एकदा आयसीसी चषक जिंकण्याचा योग जुळून आला. कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह यांचा विजयात मोलाचा वाटा राहिला.

भारताने आयसीसी चषकांचा दुष्काळ 11 वर्षांनी दूर केला. यापूर्वी 2013 मध्ये महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. त्यानंतर पुन्हा एकदा आयसीसी चषक जिंकण्याचा योग जुळून आला. कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह यांचा विजयात मोलाचा वाटा राहिला.

2 / 5
टी20 वर्ल्डकप विजयाचं संपूर्ण श्रेय टीम इंडियाला द्यायलं हवं. पण कर्णधार रोहित शर्माने या विजयाचं श्रेय मैदानाबाहेरील तिघांना दिलं आहे. रोहित शर्माने मुंबईत पार पडलेल्या CEAT पुरस्कार सोहळ्यात हे विधान केलं.

टी20 वर्ल्डकप विजयाचं संपूर्ण श्रेय टीम इंडियाला द्यायलं हवं. पण कर्णधार रोहित शर्माने या विजयाचं श्रेय मैदानाबाहेरील तिघांना दिलं आहे. रोहित शर्माने मुंबईत पार पडलेल्या CEAT पुरस्कार सोहळ्यात हे विधान केलं.

3 / 5
माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर आणि बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी खेळाडूंना चांगली कामगिरी करण्यात मदत केली आहे. परिणामी भारताने टी20 वर्ल्डकप जिंकला, असं कर्णधार रोहित शर्माने सांगितले.

माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर आणि बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी खेळाडूंना चांगली कामगिरी करण्यात मदत केली आहे. परिणामी भारताने टी20 वर्ल्डकप जिंकला, असं कर्णधार रोहित शर्माने सांगितले.

4 / 5
"या संघात बदल करणे हे माझे स्वप्न होते. त्यामुळे मी खेळाडूंना पटवून दिले की, आकडेवारी आणि निकालाची जास्त काळजी करू नका. खेळाडू फारसा विचार न करता मैदानावर जाऊन मोकळेपणाने खेळू शकतील, असे वातावरण आम्हाला निर्माण करायचे होते. हा प्रयत्न अखेर फळाला आला.", असं रोहित शर्माने सांगितलं.

"या संघात बदल करणे हे माझे स्वप्न होते. त्यामुळे मी खेळाडूंना पटवून दिले की, आकडेवारी आणि निकालाची जास्त काळजी करू नका. खेळाडू फारसा विचार न करता मैदानावर जाऊन मोकळेपणाने खेळू शकतील, असे वातावरण आम्हाला निर्माण करायचे होते. हा प्रयत्न अखेर फळाला आला.", असं रोहित शर्माने सांगितलं.

5 / 5
Follow us
'ज्याची जशी लायकी, तो तशी वक्तव्य करतो'.., चित्रा वाघ स्पष्टच बोलल्या
'ज्याची जशी लायकी, तो तशी वक्तव्य करतो'.., चित्रा वाघ स्पष्टच बोलल्या.
नागपूर राडा; चार आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
नागपूर राडा; चार आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी.
औरंगजेबाची कबर ही मराठ्यांच्या पराक्रमाचं स्मारक, राऊतांची प्रतिक्रिया
औरंगजेबाची कबर ही मराठ्यांच्या पराक्रमाचं स्मारक, राऊतांची प्रतिक्रिया.
तोंड उघडलं तरी घाणच बाहेर निघते; मेहबूब शेख यांची वाघ यांच्यावर टीका
तोंड उघडलं तरी घाणच बाहेर निघते; मेहबूब शेख यांची वाघ यांच्यावर टीका.
धार्मिक स्थळांना चोख बंदोबस्त; प्रार्थनेसाठी संचारबंदीतून शिथिलता
धार्मिक स्थळांना चोख बंदोबस्त; प्रार्थनेसाठी संचारबंदीतून शिथिलता.
सभागृहाची ऐसी तैसी करायचं काम सुरू आहे; जयंत पाटील संतापले
सभागृहाची ऐसी तैसी करायचं काम सुरू आहे; जयंत पाटील संतापले.
लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी, लाभार्थ्यांना कधी मिळणार 2100 रूपये?
लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी, लाभार्थ्यांना कधी मिळणार 2100 रूपये?.
'वा लगे रहो चित्रा ताई, तुमच्यासारख्या वाघिणींची गरज'; राणेंकडून कौतुक
'वा लगे रहो चित्रा ताई, तुमच्यासारख्या वाघिणींची गरज'; राणेंकडून कौतुक.
सरकारमधीलच कोणीतरी मुख्यमंत्र्यांना खाली ओढण्याचा प्रयत्न करतंय
सरकारमधीलच कोणीतरी मुख्यमंत्र्यांना खाली ओढण्याचा प्रयत्न करतंय.
असं बोलणं म्हणजे...,कडूंची चित्रा वाघ यांच्या त्या वक्तव्यानंतर नाराजी
असं बोलणं म्हणजे...,कडूंची चित्रा वाघ यांच्या त्या वक्तव्यानंतर नाराजी.